पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत चंदन, मोहगनी, तुती, बांबू, फळबाग आणि इतर वृक्षलागवड केली
असतानाही अनुदानाचे पूर्ण देयक १-२ वर्षांपासून थांबले आहे.
याबाबत श्री शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिनांक २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन सादर केले.
Related News
मोदींना तो सल्ला दिला अन्… शरद पवार आणि मोदी भेटीत नेमकं काय घडलं? पवारांनी सांगितली ‘आतली’ बातमी
नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात स...
Continue reading
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं श्रेय कोणाला? शरद पवारांनी थेट नाव घेतलं; म्हणाले, ‘हा युवा शक्तीचा विजय’
केंद्रीय श...
Continue reading
Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधानांनंतर महाराष्ट्रातील हा बडा नेता देशाचा शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांनी घेतलं थेट नाव; म्हणाले, ‘चर्चाही सुरू आहे’
Continue reading
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘हा तर लोकशाहीचा विजय’, हॉस्पिटलमधून शेअर केला फोटो
Continue reading
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘लोकशाहीला जीवदान देणारी घटना’
केंद्रीय शिक्षण...
Continue reading
Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘लोकशाहीने कात टाकली’, पुढच्या राजकारणाचे संकेत?
Continue reading
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना, राजकीय घडामोडींना वेग
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान...
Continue reading
Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा? CJPच्या आंदोलनाला मोठं यश; विद्यार्थ्यांच्या मागणीपुढे सरकार नमलं?
केंद्रीय शिक्षणमंत्री
Continue reading
सोनं दणकन आपटलं, भावात मोठी घसरण; चांदी मात्र स्थिर, जाणून घ्या सोन्या-चांदीचे नवे दर
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या दराला अखेर ब्रेक लागला असून, आता सोन्य...
Continue reading
घर खरेदीसाठी संपूर्ण बचत खर्च करणे कितपत योग्य? आधी घर घ्यावे की गुंतवणूक करावी? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर असावे, असे स्वप्...
Continue reading
बटाट्यांपासून झटपट पौष्टिक आणि चविष्ट सॅलड घरीच बनवा; जाणून घ्या 4 भन्नाट रेसिपी
बटाटा म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर बटाट्याची भाजी, बटाटेवडे, फ्राईज,...
Continue reading
सरकारचं वाढलं टेन्शन! CJP, शेतकरी, विरोधकांनंतर दिल्लीत आणखी एका आंदोलनाचा इशारा; E20 पेट्रोलविरोधात टॅक्सी व्यावसायिकांचा थेट संसदेवर मार्च
राजधानी दिल्ली सध्या विविध आंदोलनांमुळ...
Continue reading
शेतकऱ्यांनी निवेदनात स्पष्ट केले की, रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत लागवड केलेल्या वृक्षांसाठी सरकारने अनुदानाचे आश्वासन दिले होते.
मात्र, संबंधित अधिकारी अनुदान देण्यास उशीर करत असून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
काही शेतकऱ्यांना अनुदानासाठी त्रास दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे १५ जानेवारी २०२५ पर्यंत अनुदान वितरित करण्याची मागणी केली आहे.
जर दिलेल्या मुदतीत देयक देण्यात आले नाही, तर २३ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालय,
अकोला येथे आमरण उपोषण (अन्नत्याग) आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी न्याय मिळवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी रवी दिगांबर सोनोने, शुभम राखोंडे, मोहन गाडगे,
मुस्ताईन बेग, संदिप टाले, भगवंत काळदाते, कैलासचंद्र पराते आदी शेतकरी यांच्या निवेदनात सह्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/ashok-vatiket-vijaystambha-manavandana-organizing-various-programs/