पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत चंदन, मोहगनी, तुती, बांबू, फळबाग आणि इतर वृक्षलागवड केली
असतानाही अनुदानाचे पूर्ण देयक १-२ वर्षांपासून थांबले आहे.
याबाबत श्री शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिनांक २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन सादर केले.
Related News
रेपो रेट कमी झाल्यानंतर होम लोन घेणाऱ्यांना काय फायदा? EMI की मुदत – नेमकं कशावर परिणाम होतो?
RBI चं पतधोरण जाहीर होतं तेव्हा संपूर्ण देशाचं लक्ष एका शब्दावर खिळतं —
Continue reading
मोठी राजकीय खळबळ! एकनाथ शिंदेंचा मोठा डाव; कोकण–विदर्भातून शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल, उद्धव ठाकरेंना तगडा धक्का
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. स्...
Continue reading
युद्ध थांबताच LPG वर केंद्राचा मोठा निर्णय! नवीन पुरवठा फॉर्म्युला जाहीर – कोणाला सर्वाधिक फायदा?
अमेरिका आणि इराणदरम्यान तब्बल 40 दिवस चाललेल्या युद्धामुळे जगभरातील इंधन आणि गॅस ...
Continue reading
युद्ध थांबलं तरी Iran मध्ये भीषण स्फोट! लावन बेटावर रिफायनरी हादरली; नेमकं काय घडलं?
Iran आणि America ने नुकताच दोन आठवड्यांचा युद्धविराम ज...
Continue reading
US–Iran Ceasefire : युद्धविरामानंतर काही तासांतच नेतन्याहू यांची धडाकेबाज घोषणा; जगभरात पुन्हा खळबळ, पाकिस्तानचाही दावा फेटाळला
मध्य पूर्वेत तब्बल 38 दिवस धुमसलेल्या युद्धानंतर जग...
Continue reading
ATM विसरा! Paytm चे मोठे अपडेट; आता मोबाईलला हात लावताच पेमेंट, कार्डशिवाय ATM मधून काढा पैसा!
डिजिटल पेमेंट्सच्या जगात मोठा क्रांतिकारी बदल घडवणारा अपडेट P...
Continue reading
डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला एवढा मोठा मध्यस्थीचा मान का दिला? यामागे ही दोन मोठी कारणं!
अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या महिनाभरापासून स...
Continue reading
अमेरिका-इराण शस्त्रसंधी: भारतासाठी मोठी खुशखबर, गॅस-पेट्रोल सगळं स्वस्त होणार
अमेरिका आणि इराण या दोन महाशक्तींनी अचूक वेळेत दोन आठवड्यांसाठी...
Continue reading
संजय राऊतांचा इराण-यूएस सीजफायरवर घणाघात, मोदी आणि जयशंकरवर टीका
राज्यातील राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत राहणारे शरद पवारांचे जवळचे सहकारी आणि शिवस...
Continue reading
ST महामंडळाचा प्रवाशांना मोठा धक्का: बस भाड्यात 10% वाढ, 15 एप्रिलपासून नवीन दर लागू
राज्यातील प्रवाशांसाठी महत्त्वाचा आणि सोयीचा प्रवास मार्ग असलेल्या
Continue reading
फक्त १५ मिनिटांत बनवा प्रोटीन-पॅक्ड Bombay Sandwich – स्वादिष्ट आणि पोषक
भारतीय कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला परिचित असलेला Bombay Sandwich ...
Continue reading
Iran-US युद्धविराम: भारतीय दूतावासाने जारी केली नवीन सुरक्षा एडवायजरी, नागरिकांनी लगेच घ्यावे ही खबरदारी
Iran-US यांच्यात सुरू असलेला तणावाच्या पार्श...
Continue reading
शेतकऱ्यांनी निवेदनात स्पष्ट केले की, रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत लागवड केलेल्या वृक्षांसाठी सरकारने अनुदानाचे आश्वासन दिले होते.
मात्र, संबंधित अधिकारी अनुदान देण्यास उशीर करत असून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
काही शेतकऱ्यांना अनुदानासाठी त्रास दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे १५ जानेवारी २०२५ पर्यंत अनुदान वितरित करण्याची मागणी केली आहे.
जर दिलेल्या मुदतीत देयक देण्यात आले नाही, तर २३ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालय,
अकोला येथे आमरण उपोषण (अन्नत्याग) आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी न्याय मिळवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी रवी दिगांबर सोनोने, शुभम राखोंडे, मोहन गाडगे,
मुस्ताईन बेग, संदिप टाले, भगवंत काळदाते, कैलासचंद्र पराते आदी शेतकरी यांच्या निवेदनात सह्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/ashok-vatiket-vijaystambha-manavandana-organizing-various-programs/