शेतकरी–शेतमजुरांच्या सुखासाठी बाप्पाला साकडे
यवतमाळ- महाराष्ट्र हे संपन्न राज्य असूनही काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकरी व शेतमजूर चिंतेत आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आ
पल्या निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना करून शेतकरी,
Related News
आधी दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण, मगच मंत्रिपद? शरद पवार गटाच्या NDA प्रवेशाच्या चर्चांना वेग; पडद्यामागे नेमकं काय सुरू?
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकाच...
Continue reading
मोठी राजकीय घडामोड! जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट; राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत चर्चांना उधाण
Continue reading
2019 च्या पहाटेच्या शपथविधीवर राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा; 'सर्व कल्पना शरद पवारांना होती, पण दुसऱ्या दिवशी...'
राज्याच्या राजकारणात 2019 मधील पहा...
Continue reading
शिंदे-पवार भेटीने MVAत खळबळ; संजय राऊतांचा शरद पवारांना थेट सवाल
शिंदे-पवार भेट : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शर...
Continue reading
आमदार धीरज लिंगाडेंची पहिली स्पष्ट प्रतिक्रिया
धीरज लिंगाडे : राज्यातील राजकारणात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला असून पक्षांतर, बंडखोरी आणि राजकीय दाव्यांमुळे वातावरण तापले आहे. ...
Continue reading
महायुतीला मोठा धक्का! सांगली-साताऱ्यात तब्बल 100 मतांची फूट, धैर्यशील कदमांचा 301 मतांनी दमदार विजय
MLC Election Result 2026: महायुती जिंकली, पण 100 म...
Continue reading
अमरावती विधान परिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय; काँग्रेस उमेदवाराला 0 मत, प्रवीण पोटेंचा मोठा गौप्यस्फोट
अमरावती : अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसं...
Continue reading
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा संजय राऊतांना फोन, बंडखोर खासदारांवर कारवाईची रणनीती, उद्धव ठाकरे...
Continue reading
11 जागांवर विधान परिषद रणसंग्राम! ठाकरेंच्या फुटलेल्या खासदाराच्या मुलाची वाढली धाकधूक; नांदेडमध्ये मोठा राजकीय ट्विस्टराज्यातील विधान परिषद नि...
Continue reading
3 वर्षे तुरुंगात राहिलेल्या सतीश उकेचा धक्कादायक दावा! फडणवीसांना क्लीन चिट, ठाकरे सरकारवर गंभीर आरोप; महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ
नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात वेळोवे...
Continue reading
शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या सुख–समृद्धीची प्रार्थना केली.
आज (बुधवार) सकाळी भक्तीमय वातावरणात राठोड कुटुंबाने श्री गणेशाची स्थापना केली.
यावेळी संजय राठोड, त्यांची पत्नी शीतल राठोड व मुलगा सोहम राठोड यांनी गणेश पूजन केले.
स्थानिक पोस्टल ग्राऊंडवरून मूर्ती आणताना छत्रपती ढोल–ताशा पथकाने वातावरण दणाणून सोडले.
चाहते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बाप्पाचे आगमन अतिशय उत्साहात झाले.
माध्यमांशी बोलताना पालकमंत्री राठोड म्हणाले, “गणेशोत्सव हा आनंदाचा सण आहे.
श्री गणेशाचे आगमन जसे सुखदायी असते तसेच राज्यातील जनतेच्या जीवनात आनंद,
समृद्धी आणि निरोगी आयुष्य लाभावे, यासाठी मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली आहे.”
या प्रसंगी शेखर राठोड, विकास क्षीरसागर, अमित मेहरे, घनश्याम नगराळे, संजय हातगावकर,
गजानन इंगोले, सचिन चव्हाण, स्वप्नील राठोड आदी उपस्थित होते.
read also:https://ajinkyabharat.com/jc-hyshaculchaya-ajinkya-gadgene-dine-adarsh-u200bu200bsamaj/