भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक
भूसंपादन जनआंदोलन समिती चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती मधे इर्विन चौक परिसरात असलेल्या
Related News
अकोला महानगरपालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी टनावर आधारित नवीन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. २०० वाहनांचा ताफा, खासगी कंत्राटदार, संगणकीकृत वजनक...
Continue reading
अमरावतीतील धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव वॅगनआर कार ट्रकवर आदळल्याने एका कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू. अपघाताचे का...
Continue reading
अंजनगाव सुर्जी येथे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व निराधार महिलेवर कथित लैंगिक अत्याचार. वैद्यकीय तपासणीत ती 4 महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड. आरोपी ...
Continue reading
Ladki Bahin Yojana News : अमरावती जिल्ह्यात ई-केवायसी आणि पडताळणीनंतर 33 हजार 304 महिला कायमच्या अपात्र ठरल्या आहेत. बोगस लाभार्थ्यांकडून रक्कम वसू...
Continue reading
मोठा दिलासा! विदर्भातील शाळा तब्बल 7 दिवस उशीरा सुरू; शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय
विदर्भातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर रा...
Continue reading
अमरावती शहरातील तपोवन जंगल परिसरात एका अज्ञात युवतीची हत्या करून ...
Continue reading
सहजीवनाची प्रेरणादायी 44 वर्षे! ॲड. लखनसिंह कटरे आणि सौ. उषादेवी कटरे यांच्या यशस्वी संसाराचा गौरवशाली प्रवास
दोन व्यक्तींचे एकत्र येणे आणि आयुष्यभर सुख-...
Continue reading
वडिलांच्या स्मृतीसाठी मुलांनी उभारलं भव्य स्मारक; भोरमधील बुदगुडे कुटुंबाचा प्रेरणादायी आदर्श
आजच्या काळात संपत्ती, जमीन आणि वारसाहक्कावरून कुटुंबांमध्ये वाद होताना दिसतात. अनेकदा...
Continue reading
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
स्मारकाच्या जागेचा वाद गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे.
जागेच्या संदर्भात उच्च न्यायालयात
प्रशासनाच्या वतीने नेमण्यात आलेले वकील
हे कोणत्याच तारखेवर हजर राहत नसल्याचे
आंबेडकरी संघटनांचे म्हणणे आहे.
जिल्हाधिकारी व मनपा प्रशासन हे
हेतुपुरस्सर या जागेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
संघटनांनी केला आहे.
त्यामुळे दहा दिवसांमध्ये जागेचा प्रश्न निकाली निघाला नाही,
तर आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल,
असा इशारा मंगळवारी निवेदनातून दिला.
यावेळी सुदाम बोरकर, राजेश वानखडे, मनीष साठे,
सुनील रामटेके, रितेश तेलमोरे, गुड्डू इंगळे, अक्षय मते,
किरण गुडधे, बंटी रामटेके, रविकांत गवई,
दीपक सरदार, सिद्धार्थ गायकवाड, बाबाराव धुर्वे,
उमेश इंगळे, अंकुश आठवले, गौतम गळवींसह
आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Read also: https://ajinkyabharat.com/marathwada-vidarbha-earthquake/