राज्यात एक रुपयात पिकविमा योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र
दिसत असून राज्यातील शेतकऱ्यांचे पिकविम्याचे अर्ज फेटाळण्यात आल्याने
शेतकरी आक्रमक झाले आहेत.
Related News
मराठवाडा-विदर्भ रेल्वे कनेक्टिव्हिटीला मोठी चालना! खासदार अनुप धोत्रेंची रेल्वे बोर्डाकडे 10 महत्त्वपूर्ण मागणी
अकोला/नवी दिल्ली, दि. 12 ऑगस्ट 2026 : मराठवाडा आणि विदर्भातील रेल्व...
Continue reading
गाईला मिळाला तब्बल 2 लाख 21 हजारांचा विक्रमी भाव! डीजेच्या तालावर मिरवणूक काढत शेतकऱ्याचा भावनिक निरोप
अहिल्यानगर : एखाद्या गाईला विकल्यानंतर तिचा निरोप...
Continue reading
शेतात गाडले 5 लाख रुपये, जागाच विसरला; वर्षभरानंतर सापडले पण वाळवीने केलं सगळं उद्ध्वस्तराजस्थानमधील बालोतरातून एक धक्कादायक आणि तितकीच दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्या...
Continue reading
धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्याने 4 वर्गमित्रांवर चाकूने केले वार; संभाजीनगरातील शाळेत खळबळ
वर्गमित्रांवर चाकूने वार : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शाळेत घडलेल्या धक्कादायक...
Continue reading
मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद! 7 ते 9 ऑगस्ट 'वनरंग 2026'मध्ये 4 जमाती, 12 राज्यांचा सहभाग
वनरंग 2026 : महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीतील नरिमन पॉईंट येथील वाय. बी. चव्हाण से...
Continue reading
ॲनालॉग पनीर म्हणजे काय? महाराष्ट्रात तुकाराम मुंढेंनी का घातली बंदी? 7 सोप्या मार्गांनी ओळखा अस्सल की बनावट पनीर
मुंबई : महाराष्ट्र सरकारने ॲनालॉग पनी...
Continue reading
रमेश म्हात्रेंना जामीन; मात्र हायकोर्टाच्या कठोर अटींमुळे महाराष्ट्राबाहेर राहावे लागणार
रमेश म्हात्रे प्रकरण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्...
Continue reading
निवासी डॉक्टरांच्या संपावर हायकोर्टाचा मोठा दणका; ‘संप तात्काळ मागे घ्या, एका रुग्णाचाही जीव जाता कामा नये’
मुंबई : निवासी डॉक्टरांच्या आंदोलनावर हायकोर्टाचे कडक निरीक्षण, 8 सप्टे...
Continue reading
Lay’s Chips: ले’स चिप्सचा बटाटा पोहोचला सर्वोच्च न्यायालयात! पेप्सिको विरुद्ध शेतकरी संघर्षात नेमकं प्रकरण काय?
भारतातील कृषी क्षेत्र, बियाण्यांवरील हक्क आणि बहुराष्ट्रीय कंपन्यां...
Continue reading
गेल्या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक विमा
मोठ्या प्रमाणात भरला खरा पण पावसाचा खंड
आणि नंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे क्लेम करूनही पिकविमा मिळत नसल्याने
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात शेतकरी आक्रमक झाले आहेत.
शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयासमाेर ठिय्या आंदोलन सुरु केले असून
जोपर्यंत पिक विमा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.
पिकविम्याच्या मागणीसाठी सोमवारीही तालुक्यात एक आंदोलन झाले.
यावेळी कार्यालयांची तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळत नसल्याने
संतापलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी हिंगोली शहरातील पिकविमा कंपनीचं कार्यालय फोडलं आहे.
गेल्या वर्षी पावसाचा पडलेला खंड आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.
दरम्यान, या काळात अनेक शेतकऱ्यांनी नुकसान तक्रारीही दिल्या
त्यानंतर शेतकऱ्यांना विमा मंजूरही झाला,
परंतु तो विमा परतावा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी
हिंगोली शहरातील हनुमाननगर भागात असलेल्या पिक विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली आहे .
Read also: https://ajinkyabharat.com/emotional-robot-can-experience-emotions-like-humans/