विरोधक-सत्ताधाऱ्यांचे ‘महाभारत’
संसदेतून सेंगोल हटवा अशी लेखी मागणी समाजवादी पक्षाचे खासदार
आर. के. चौधरी यांनी केली आहे.
Related News
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात
करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा शर्मा या धन...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट शहरातील शनिवारा (मोठी मढी) येथे नुकताच माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन व नविन
पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी):
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेले
बँकांमधील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या ...
Continue reading
शिर्डी मध्ये नुकत्याच झालेल्या भिकारी यांच्या धडपडीमध्ये 50 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले होते.
यामध्ये काही भिकारी तर चक्क इंग्रजीमध्ये भीक मागताना...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच आतंकवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन
परिस्थितीत पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद आणि तयारीची चाचणी घेण्यासाठी,
अकोट शहर पोलिसां...
Continue reading
उत्साहात जपली जाते
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार जवळ असलेल्या रेल (धारेल) गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली
महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहा...
Continue reading
माना (प्रतिनिधी - उद्धव कोकणे):
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन.एम.एम.एस (NMMS) शिष्यवृत्ती
परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, जिल्हा परिषद...
Continue reading
मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे
सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला.
या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अ...
Continue reading
त्यांनी या संदर्भात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे.
सेंगोल हटवून त्या ठिकाणी देशाचे संविधान ठेवा अशी मागणीही पा पत्रात करण्यात आली आहे.
त्यानंतर भाजपाच्या खासदारांनी टीकेचे बाण चालवले आहेत.
सेंगोल म्हणजे राजदंड, याचा अर्थ राजाच्या हाती असलेला दंड असाही होतो.
पण राजेशाही संपून देश स्वतंत्र झाला आहे.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे.
मग सत्ता राजदंडाप्रमाणे चालणार आहे की संविधानाप्रमाणे?
त्यामुळेच माझी मागणी आहे की संसदेतून सेंगोल हटवण्यात यावा
आणि त्या ठिकाणी संविधान ठेवण्यात यावे,
मागच्या वर्षी नव्या लोकसभेत सेंगोल ठेवण्यात आला आहे.
हा सेंगोल ब्रिटिशांनी आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरुंच्या हाती सोपवला होता.
आम्ही आत्ता सत्ता सोडत आहोत तुम्ही ती स्वीकारा हा त्याचा प्रतीकात्मक अर्थ होता.
आता हाच सेंगोल हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीष अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सेंगोलच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
आमच्या खासदाराने ही मागणी केली, याचे कारण संसदेत पहिल्यांदा जेव्हा सेंगोल ठेवण्यात आला
तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याला नमस्कार केला होता.
मात्र यावेळी खासदारकीची शपथ घेताना सेंगोलचा नरेंद्र मोदींना विसर पडला.
लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मौसा भारती यांनीही सेंगोल संसदेतून हटवण्याची मागणी केली.
भारत हा लोकशाही मानणारा देश आहे.
सेंगोल आता संग्रहालयात ठेवला पाहिजे म्हणजे तो संग्रहालयाला भेट देणाऱ्या
अभ्यासकांना, पर्यटकांना पाहता येईल.
खासदार मनोज झा म्हणाले की, सेंगोल संसदेतून हटवला पाहिजे.
राजांची प्रतीकं, मुद्रा कशाला संसदेत हवीत ?
त्यापेक्षा संविधानच त्या ठिकाणी ठेवलं गेलं पाहिजे.
काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी म्हणाल्या, भाजपाला कधीही दाक्षिणात्य संस्कृती समजणार नाही.
तामिळ संस्कृती म्हणजे फक्त सेंगोल नाही.
तर त्या संस्कृतीत सर्वाधिक बुद्धिमान लोक आहेत.
बिहारचे भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा
यांनी या प्रकरणी काँग्रेसवर टीका केली आहे.
काँग्रेस सत्तेत येण्यासाठी लोकांची दिशाभूल करत आहे असं त्यांनी म्हटलं आहे
तर योगी आदित्यनाथ यांनीही यावर टीका केली आहे.
समाजवादी पक्षाने ही मागणी करुन तामिळ संस्कृतीचा अपमान केला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/ladki-bahisin-sobat-ladka-bhau-yojana-aana/