पातूर तालुक्यातील पिंपळडोळी, चिंचखेड आणि आलेगाव परिसरातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
सोयाबीन बियाण्याची तीन वेळा पेरणी करूनही अतिवृष्टीमुळे बियाणे उगवले नाही, परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तहसीलदार राहुल वानखडे यांना निवेदन देत तत्काळ नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहेमुख्य मुद्दे:
Related News
भारत-अमेरिका व्यापार करार: तेल खरेदीत मोठा बदल, रशियावर परिणाम?
फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणार फाल्गुनचे ग्रहण: सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती
शेतकर्यांसाठी मोठा दिलासा! RBI बदलणार KCC नियम, मिळणार अधिक कर्ज
“अजित पवारांच्या पार्थिवासमयी विलिनीकरणाची घाई कोणी केली?” – सुनील तटकरे यांचा सवाल
EMI किंवा Cheque Bounce झाला तर मोठा धोका! 2 वर्षे जेल आणि दुप्पट दंडाची तरतूद
Gold Price Update : 1 ग्रॅम सोन्याची अंगठी – फायदेशीर की तोट्याची ?
‘The Simpsons’ने एपस्टीन प्रकरणाची आधीच चाहूल दिली होती का? इंटरनेटवर नवे वादळ
Are You Suffering From Thyroid Problems ? हे 7 चमत्कारी व्यायाम बदलतील तुमचे आयुष्य
२५-२६ जून रोजी १४५ मिमी अतिवृष्टी
नंतर सलग आठवडा जुलैमध्ये जोरदार पाऊस
तीन वेळा पेरणी करूनही पिके उगवली नाहीत
शासनाकडून आर्थिक मदतीसाठी पंचनाम्यांची मागणी
निवेदनावर स्वाक्षऱ्या:
सागर देशमुख, इसुब खान, दिलीप ताजने, अयुफ खान, सखाराम गावंडे, तुकाराम ढोके, सुधाकर धाईत, किशोर ताजने, वर्धमान ताजने, मिलिंद सरकटे आणि अन्य शेतकरी उपस्थित होते.
सततच्या हवामान बदलांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढत असून शासनाने तत्काळ मदत जाहीर करून पंचनामे पूर्ण करावेत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/deorifata-complex-both-motorcycalini-samorasamore/
