चिनी शास्त्रज्ञांच्या एका पथकाने वटवाघळांमध्ये
नवीन कोरोना विषाणू शोधला आहे.
तो मानवासाठी किती धोकादायक आहे.
याबद्दल संशोधन केले आहे.
जाणून घेऊया अभ्यासात नेमके काय नमूद केले आहे.
बीजिंग: कोरोना महामारीने अख्खा जगात मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली.
चीन हे या विषाणूचे उगमस्थान होते. आता चीनमधून एक महत्त्वाच संशोधन समोर येत आहे.
चिनी शास्त्रज्ञांच्या एका पथकाने वटवाघळांमध्ये HKU5-CoV-2 हा एक नवीन कोरोना विषाणू शोधला आहे.
Related News
वैष्णवी हगवणेप्रमाणेच तिची जाऊ आणि हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरी जगताप हगवणे
हिला देखील गंभीर अत्याचारांना सामोरं जावं लागल्याचं समोर आलं आहे.
मयुरीच्या आईने नोव्हेंबर 2024 मध्य...
Continue reading
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आयजी जालिंदर सुपेकर
यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
पत्रकार परिषदेत त्यांनी एक कथित ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर सादर केली असून,
त्...
Continue reading
देशातील 7 कोटींपेक्षा अधिक कर्मचारी भविष्य निधी (EPFO)
सदस्यांसाठी मोठी आनंददायक बातमी आहे. केंद्र सरकारने वित्तीय
वर्ष 2024-25 साठी पीएफवरील व्याजदर 8.25 टक्के कायम ठेवण्याचा ...
Continue reading
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने कान फिल्म फेस्टिव्हल 2025
च्या समारोप सोहळ्यातील आपल्या काही अद्भुत छायाचित्रांचा सोशल मीडियावर खुलासा केला आहे.
आपल्या कान डेब्यूदरम्यान तिने फ...
Continue reading
पुणे: शहरातील खराडी परिसरात सुरू असलेल्या एका बनावट कॉल
सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करत कारवाई केली आहे.
प्राईड आयकॉन इमारतीत सुरू असलेल्या या कॉल सेंटर...
Continue reading
दिल्लीत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीति
आयोगाच्या शासी परिषदेची 10वी बैठक पार पडली.
या बैठकीचं विषयवस्तू होती – ‘2047 मध्ये विकसित भारतासाठी विकसित राज...
Continue reading
विशाल आग्रे | अकोट प्रतिनिधी
अकोट : आगामी पावसाळा आणि संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता केंद्र व राज्य
शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत (NFSA) अंतर्भूत लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच...
Continue reading
आज खामगाव येथे नगरसेवक देवेंद्र देशमुख यांच्या घरी सांत्वनपर
भेट देण्यासाठी आले असता पत्रकारांनी त्यांना गाठले.
यावेळी सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थिती,
सामाजिक तणाव आणि प्र...
Continue reading
मान्सून ने दी दस्तक – केरल से शुरुआत
केरलमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सूनची अधिकृत एंट्री झाली आहे.
यामुळे दक्षिण भारत, पश्चिम भारतातील हवामान बदलणार.
बंगालच्या उपस...
Continue reading
ठाणे जिल्ह्यात कोरोनामुळे पहिल्याचवेळी मृत्यूची नोंद झाली असून,
दुर्दैवाने हा बळी अवघ्या 21 वर्षीय तरुणाचा आहे. यामुळे प्रशासन,
आरोग्य विभाग आणि नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली ...
Continue reading
24 मे रोजी मान्सूनची ‘सरप्राईज एंट्री’
भारतीय हवामान खात्याने जाहीर केल्याप्रमाणे, नैऋत्य मोसमी पावसाने आज
(24 मे) केरळमध्ये 8 दिवस आधीच एंट्री घेतली आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन ...
Continue reading
अकोला, दि. २४ : राज्य बियाणे महामंडळाच्या पैलपाडा येथील संशोधन केंद्र,
तसेच सेंटर ऑफ एक्सलन्स येथे संशोधित झालेल्या संकरित बीटी कपाशी
महाबीज 124 चे सहविपणन अंतर्गत संकरित बीट...
Continue reading
या पथकाचे नेतृत्व कोरोना व्हायरसवर मोठ्या प्रमाणात संशोधन करणाऱ्या चीनचे
प्रसिद्ध शास्त्रज्ञ शी झेंगली करत आहेत, ज्यांना ‘बॅटवूमन’ असे म्हटले जाते.
HKU5-CoV-2 हा प्रथिनांचा वापर करून पेशींमध्ये प्रवेश करतो.
जे कोविड-१९ पसरवणाऱ्या SARS-CoV-2 विषाणूमध्ये होते. चीनमध्ये वटवाघळांमध्ये हा विषाणू आढळून आला आहे
. जरी या विषाणूमध्ये मानवाला संक्रमित करण्याची क्षमता असली तरी,
तो प्राण्यांपासून थेट मानवांमध्ये पसरू शकतो का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हा विषाणू मेर्बेकोव्हायरस उपसमूहाचा भाग आहे,
ज्यामध्ये मध्य पूर्वेमध्ये साथीचा रोग निर्माण करणारा MERS विषाणू देखील समाविष्ट आहे.
विषाणूवरील संशोधन
HKU5-CoV-2 या विषाणूवरील संशोधन शी झेंगली यांनी आणि त्यांच्या टीमने वुहान विद्यापीठ,
ग्वांगझू लॅब आणि वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमधील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने केले आहे.
संशोधकांनी मानवी आतड्यांवरील आणि श्वसनमार्गाच्या पेशींवर विषाणूची चाचणी केली.
यावरून असे दिसून आले की विषाणू ACE2 रिसेप्टरद्वारे पेशींमध्ये प्रवेश करू शकतो.
जसे कोरोना विषाणू करतो. हा विषाणू केवळ वटवाघळांनाच नाही तर इतर अनेक प्राण्यांनाही प्रभावित करू शकतो.
मानवांसाठी किती धोकादायक ?
चिनी संशोधकांच्या मते, HKU5-CoV-2 मानवी पेशींमध्ये कोविड पसरवणारा SARS-CoV-2
जितका सहज प्रवेश करू शकतो तितका सहज प्रवेश करत नाही. हा नवीन विषाणू SARS-CoV-2
पेक्षा मानवी ACE2 प्रथिनांना खूपच कमी घट्टपणे बांधतो. याचा अर्थ असा की हा विषाणू माणसामध्ये
फार लवकर पसरणार नाही, म्हणून त्याची जास्त भीती बाळगण्याची गरज नाही.
मिनेसोटा विद्यापीठातील संसर्गजन्य रोग तज्ञाने सांगितले की, २०१९ च्या तुलनेत आता लोकांमध्ये
सार्स विषाणूशी लढण्यासाठी जास्त प्रतिकारशक्ती आहे. या कारणास्तव,
नवीन विषाणूचा साथीचा रोग होण्याचा धोका खूपच कमी आहे.
More news
https://ajinkyabharat.com/delhiwarun-theate-khasar-aamdarsah-prayagrajamadhye-eknath-shinde-kumbhmeya-karanar-holy/