मनसे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत २२५ जागा लढविणार!
महाराष्ट्रात बदल करायचा असेल तर मनसेच्या हातात सत्ता द्या.
यावेळी मनसे राज्यात २२५ जागावर लढणार आहे, असे विधान
Related News
मनोज जरांगे पाटील यांचा लक्ष्मण हाकेंवर जोरदार हल्लाबोल; “ही कुठली पैदास?” म्हणत साधला निशाणा, सरकारलाही दिला इशारा
Manoj Jarange on ...
Continue reading
Prashant Kishor : मोठी घडामोड! रणनीतीकार प्रशांत किशोर सुनेत्रा पवार यांच्या भेटीला; महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण
राजकीय रणनीतीकार म्ह...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया; "माझी नार्को टेस्ट करा", जात पडताळणीबाबत स्पष्ट भूमिका
मनोज जरांगे यांच्या आरोपांनंतर बावनकुळे यांचे...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा; "सरकारने मराठ्यांविरोधात नियोजित कट रचला", 2029 संदर्भातही दिला मोठा इशारा
सरकारवर गंभीर आरोप; मराठा समाजाविरोधात कट रचल्याचा दावा
मराठा आरक...
Continue reading
UPI पेमेंटवर चार्ज लागणार का? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली मोठी अपडेट; 2,000 रुपयांवरील व्यवहारांबाबत नेमकं काय?
UPI व्यवहारांवर MDR लागू होणार? नव्या विधेयकामुळे निर्मा...
Continue reading
48 तासांत इराण ताब्यात घेण्याचा कट? अमेरिका-इस्रायलवर राष्ट्राध्यक्षांचा गंभीर आरोप; मध्यपूर्वेत पुन्हा वाढला तणाव
मसूद पेजेशकियन यांचा खळबळजनक दावा; अमेरिका आणि इस्रायलचा 48 तासा...
Continue reading
महायुतीत पुन्हा धुसफूस? 'लाडकी बहीण' योजनेमुळेच भाजप सत्तेत; रविंद्र धंगेकरांच्या पोस्टने राजकीय चर्चांना उधाण
शिंदेसेनेचे रविंद्र धंगेकर यांचा भाजपवर निशाणा; 'लाडकी बहीण' योजनेचं...
Continue reading
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी घोडचूक? ‘मरीन वन’ हेलिकॉप्टर आणि प्रवासी विमान जवळ आल्याने खळबळ; नेमकं काय घडलं?
अमेरिकेचे
Continue reading
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. ते शुक्रवारी, ता. २३ रोजी वणी
येथे कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते. यावेळी त्यांनी वणी विधानसभेतून
मनसेचे विदर्भातील प्रमुख नेते राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की राजाचे राजकीय वातावरणाचा गढूळ झाल आहे.
ज्यांना मतदारांनी मतदान केलं ते कोट्याच्या भावात विकले जात आहेत.
इकडून तिकडे, तिकडून इकडे जात आहे आणि सध्या कोण कुठल्या पक्षात
आहे समजत नाही. याचा जनतेला राग का येत नाही? आणि जनतेने त्यांचा राग
जे आहे विधानसभेच्या निवडणुकीत व्यक्त करायला हवा, असे आवाहनही
राज ठाकरे यांनी केले. बदलापूर येथील घटना ऑगस्ट दुर्दैवी आहे.
मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी ते प्रकरण बाहेर काढलं आणि आता अत्याचार
करणाऱ्यांना महाराजांनी जसं त्याचे चौरंग केले होते तसे चौरंग करायची गरज आहे.
राज्यातील पोलीस यंत्रणा सक्षमपणे कार्य करीत आहे, मात्र राजकीय दबावपोटी
त्यांना काम करता येत नाही असेही राज ठाकरे यांनी म्हणाले. सोबतच यवतमाळ
जिल्ह्याच्या वणी विधानसभेसाठी त्यांनी राजू उंबरकर या यांच्या नावाची घोषणा केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/otherwise-i-will-launch-a-bigger-movement-than-bharat-bandh/