मनसे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत २२५ जागा लढविणार!
महाराष्ट्रात बदल करायचा असेल तर मनसेच्या हातात सत्ता द्या.
यावेळी मनसे राज्यात २२५ जागावर लढणार आहे, असे विधान
Related News
Weather Update : देशात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रासाठीही IMDचा इशारा, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
Weather Update : गेल्या काही दि...
Continue reading
हुतात्म्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे : अमित आझाद
चंद्रशेखर आझाद यांचे वंशज अमित आझाद यांचा अकोल्यात सत्कार; स्वातंत्र्यसंग्रामाचा खरा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोच...
Continue reading
शेवगा फाट्यावर तामगाव पोलिसांची मोठी कारवाई; चिल्ड्रन बँकेच्या नोटांनी फसवणूक करणारे ४ आरोपी अटकेत
संग्रामपूर : बनावट नोटांच्या नावाखाली नागरिकांची...
Continue reading
कर्नाटकात जे होऊ शकतं, ते महाराष्ट्रात का नाही? शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
धाराशिवच्या कळंब तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; हेक्टरी ५० हजार ...
Continue reading
Lalbaugcha Raja 2026 :लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी; दर्शनाची रांग 10 किलोमीटरपार
Lalbaugcha Raja 2026 : मुंब...
Continue reading
Fresh Fruits: फळे खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी तपासा; चांगली आणि खराब फळे कशी ओळखाल?
Fresh Fruits: फळे आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. डॉक्...
Continue reading
‘नवरा विकला की काय?’ कमेंटवर Janhavi Killekar संतापली; ट्रोलर्सना सुनावत म्हणाली, ‘तुमच्यासारख्या फालतू लोकांकडे...’
‘बिग बॉस मराठी ५’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री
Continue reading
मुंबई कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, एक गंभीर
मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. मरीन ड्राईव्हहून हाजीअ...
Continue reading
पेट्रोल भरण्यासाठी जाताय? मग खिशात ठेवा कॅश! UPI पेमेंटवर पेट्रोल पंप चालकांचा मोठा इशारा
UPI MDR Charges: पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल ...
Continue reading
अमेरिकेत मोठी खळबळ; अमेरिका-इराण तणाव पुन्हा वाढला, इराणच्या 7 अटींमुळे चर्चेला वेग
कतारच्या माध्यमातून अमेरिकेसमोर युद्धबंदीचा प्रस्ताव; मोहसेन रेजाई यांचा निर्णायक युद्धाचा इशार...
Continue reading
Bangladesh सोबतचा गंगा जल करार संपणार; बिहारच्या मागणीमुळे नवा पेच, भारताच्या निर्णयाकडे लक्ष
1996 चा गंगा जलवाटप करार डिसेंबर 2026 मध्ये संपणार; बिहारच्या पाण्याच्या हक्काचा मुद्...
Continue reading
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. ते शुक्रवारी, ता. २३ रोजी वणी
येथे कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते. यावेळी त्यांनी वणी विधानसभेतून
मनसेचे विदर्भातील प्रमुख नेते राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की राजाचे राजकीय वातावरणाचा गढूळ झाल आहे.
ज्यांना मतदारांनी मतदान केलं ते कोट्याच्या भावात विकले जात आहेत.
इकडून तिकडे, तिकडून इकडे जात आहे आणि सध्या कोण कुठल्या पक्षात
आहे समजत नाही. याचा जनतेला राग का येत नाही? आणि जनतेने त्यांचा राग
जे आहे विधानसभेच्या निवडणुकीत व्यक्त करायला हवा, असे आवाहनही
राज ठाकरे यांनी केले. बदलापूर येथील घटना ऑगस्ट दुर्दैवी आहे.
मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी ते प्रकरण बाहेर काढलं आणि आता अत्याचार
करणाऱ्यांना महाराजांनी जसं त्याचे चौरंग केले होते तसे चौरंग करायची गरज आहे.
राज्यातील पोलीस यंत्रणा सक्षमपणे कार्य करीत आहे, मात्र राजकीय दबावपोटी
त्यांना काम करता येत नाही असेही राज ठाकरे यांनी म्हणाले. सोबतच यवतमाळ
जिल्ह्याच्या वणी विधानसभेसाठी त्यांनी राजू उंबरकर या यांच्या नावाची घोषणा केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/otherwise-i-will-launch-a-bigger-movement-than-bharat-bandh/