दिल्लीत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीति
आयोगाच्या शासी परिषदेची 10वी बैठक पार पडली.
या बैठकीचं विषयवस्तू होती – ‘2047 मध्ये विकसित भारतासाठी विकसित राज्ये’.
Related News
Rose Gulkand Ice Cream : उन्हाळ्यात थंडावा देणारा सुगंधी आणि क्रीमी डेझर्ट
Rose Gulkand Ice Cream : उन्हाळ्याच्या दिवसांत थंड, गोड आण...
Continue reading
अजित पवार गटात अंतर्गत कलह? ‘ब्यूटी पार्लर ते हेलिकॉप्टर बिल’ चर्चेने राजकारण तापले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये
Continue reading
सागरी गुहांचा शोध जीवावर बेतला; मालदीवमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू
माले : जगभरातील पर्यटकांसाठी स्वर्ग मानल्या जाणा...
Continue reading
अमेरिकेने पुन्हा जगाला हादरवलं! ISIS चा ‘नंबर-2’ दहशतवादी ठार; ट्रम्प यांची मोठी घोषणा
गेल्या काही दिवसांपासून मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील सुरक्षेची परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली ...
Continue reading
नवी दिल्ली : ब्रिक्स शिखर परिषद 2026 निमित्त भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह एका पत्रकार परिषदेत अचानक संतापल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीत आयोजित पत...
Continue reading
या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “जर केंद्र आणि राज्य सरकारांनी
टीम इंडियाच्या भूमिकेतून एकत्र काम केलं, तर कोणतंही उद्दिष्ट अशक्य नाही.”
ते पुढे म्हणाले की, “विकसित भारत हे प्रत्येक भारतीयाचं लक्ष्य असायला हवं.
जेव्हा प्रत्येक भारतीय विकसित होईल, तेव्हाच भारतही विकसित होईल.”
पंतप्रधान मोदी हे नीति आयोगाचे पदेन अध्यक्ष आहेत.
या शासी परिषदेत सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल,
तसेच अनेक केंद्रीय मंत्री सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे, पाकिस्तानातील दहशतवादी तळांविरोधात राबवण्यात आलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर ही पंतप्रधान मोदींची सर्व मुख्यमंत्र्यांसोबतची पहिली मोठी बैठक होती.
Read Also : https://ajinkyabharat.com/akot-talukaye-parvana-holder-shopkeepers-are-available-annadhanya-till-june-te-august-2025/