दिल्लीत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीति
आयोगाच्या शासी परिषदेची 10वी बैठक पार पडली.
या बैठकीचं विषयवस्तू होती – ‘2047 मध्ये विकसित भारतासाठी विकसित राज्ये’.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “जर केंद्र आणि राज्य सरकारांनी
टीम इंडियाच्या भूमिकेतून एकत्र काम केलं, तर कोणतंही उद्दिष्ट अशक्य नाही.”
ते पुढे म्हणाले की, “विकसित भारत हे प्रत्येक भारतीयाचं लक्ष्य असायला हवं.
जेव्हा प्रत्येक भारतीय विकसित होईल, तेव्हाच भारतही विकसित होईल.”
पंतप्रधान मोदी हे नीति आयोगाचे पदेन अध्यक्ष आहेत.
या शासी परिषदेत सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल,
तसेच अनेक केंद्रीय मंत्री सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे, पाकिस्तानातील दहशतवादी तळांविरोधात राबवण्यात आलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर ही पंतप्रधान मोदींची सर्व मुख्यमंत्र्यांसोबतची पहिली मोठी बैठक होती.