राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेली महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या ग्रामीण भागातील महिला लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ई-केवायसी (e-KYC) ...
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे. जळगाव जिल्ह्यात तर गेल्या 20 वर्षांतील विक्रमी पावसाची नो...
मुंबई : आशिया कप २०२५ मधील भारत आणि पाकिस्तानमधील अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग महाराष्ट्रातील PVR सिनेमागृहांमध्ये होणार नाही, अशी माहिती PVRने स्पष्ट केली आहे. हा निर्णय ठाक...
गोंदिया : जिल्ह्यात मानवी जीवितहानी करणाऱ्या प्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत. नुकत्याच पाच वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच, देवरी तालु...
मुंबई मेट्रो मार्ग – ३ (कुलाबा-वांद्र-सीप्झ) हा शहरातील सर्वात वर्दळीच्या भागातून जाणारा भूयारी कॉरिडॉर असून, या मेट्रोच्या सुरुवातीने प्रवाशांना वेळ आणि सुविधा यामध्ये मोठा फायदा ...
हम्बर्टो वादळाने अमेरिकेत धोकादायक परिस्थिती निर्माण केली, तर इमेल्डा वादळही वाटेत; भारतासाठी काही धोका नाही. सध्या एका वादळाचा धोका संपलेला नसताना, दुसरे वादळही समुद्रकिनाऱ्याच्या...
मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शहरात आणि उपनगरात सकाळपासूनच रिमझिम पावसानंतर मुसळधार सरींनी हजेरी लावली असून, रस्त्यांवर आणि रेल्वे मार्गांवर त्याचा परिणाम दिस...
यवतमाळ: एकात्म मानव दर्शनाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदय विचारांपासून प्रेरणा घेऊन कार्यरत दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या दीनदयाल जयंती कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच...
जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, चाळीसगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. डोंगरी आणि तितुर या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्या...
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढत आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील नागरिकांना धोक्याची सूचना दिली असून पुढील 48 तास अत्यंत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असल...