[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
निवडणुकीच्या तयारीला वेग!

गावकऱ्यांनो लक्ष द्या!

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ग्रामीण विकासाच्या प्रमुख संस्था मानल्या जातात. या संस्थांमध...

Continue reading

हा अपघात नव्हे, हल्ला होता!

अनिल देशमुखांचा गंभीर खुलासा

 फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये स्पष्ट – देशमुखांच्या गाडीवर मोठ्या दगडाने हल्ला, काच फुटून कपाळाला दुखापत, देशमुखांचा सरकारवर थेट आरोप घटनेचा आढावा: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देश...

Continue reading

जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व बँकांना निर्देश

धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी दिलासा!

धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा मोठा बचाव आणि आर्थिक संकट निर्माण झाले आहे. घरांची पडझड, पिकांचे नुकसान आणि जनावरांच्या चाऱ्याची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकट...

Continue reading

कोल्हापूर हादरलं!

पतीने स्वतःची कबुली दिल्यानंतर फरार

 कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील भादोले गावात निर्घृण हत्याकांड उघडकीस आले आहे. पतीने पत्नीची हत्या केली आणि गावात जाऊन कबुली दिल्यानंतर तो फरार झाला. या हत्येने कोल्हापूर शह...

Continue reading

पोलिस तपासात मोठा खुलासा

स्वामी चैतन्यानंदचा काळा चेहरा उघड!

अश्लील चॅट, घाणेरडे स्क्रीनशॉट आणि विद्यार्थीनींचे प्रायव्हेट फोटो! स्वामी चैतन्यानंदच्या फोनमधून पोलिसांना सापडले धक्कादायक पुरावे ,दिल्लीतील वसंत कुंज येथील खासगी संस्थेतील 17 मह...

Continue reading

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना मोठा दिलासा

जिल्हा वार्षिक निधीतून शेतकऱ्यांना मदत

 राज्यातील अनेक जिल्ह्यांना गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे पिके सडली आहेत, जमीन खरडली आहे आणि अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलेले आहे. अशा परिस्...

Continue reading

पुढील 24 तास सावधगिरीची गरज

राज्यात पावसाचं संकट

महाराष्ट्रमध्ये मागील दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतीला मोठं नुकसान झाले असून सरकारकडून पंचनामे सुरू आहेत. राज्यातील अनेक भागात अजूनही अतिवृष...

Continue reading

प्रेमाच्या संघर्षात थरारक वळण

रायपूरमध्ये युवक मृत

रायपूर, छत्तीसगढ: एक खळबळजनक घटना रायपूरमध्ये समोर आली आहे, जिथे एका अल्पवयीन मुलीने आपल्या प्रेमीवर लॉजवर हल्ला करून त्याचा गळा घालून हत्या केली. मृत युवकाचे नाव मोहम्मद सद्दाम अस...

Continue reading

“मुंबईकरांनो, दसरा मेळाव्यामुळे 2 ऑक्टोबरला रस्ते बंद!

पर्यायी मार्ग पहा आणि प्रवास ठरवा”

मुंबईत दसरा मेळाव्यामुळे रस्ते बंद! 2 ऑक्टोबरला प्रवासापूर्वी पर्यायी मार्ग तपासा” मुंबईकरांनो, 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थात दसरा असल्याने शहरातील वाहतूक मोठ्या बदलांना सामोरे ज...

Continue reading

मुसळधार पावसाचा कहर

राज्यात हाहाकार

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाची हजेरी आहे. काही भागात अतिवृष्टीमुळे नागरिकांची घरे पाण्यात गेलेली आहेत आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र ...

Continue reading