गोवंडी पोलिसांची कारवाई
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अपघातांमध्ये सातत्याने
वाढ होत आहे. त्यातच आता एक मोठी घटना समोर आली आहे.
काँग्रेस खासदार चंद्रकांत हांडोरे ...
बाबूपेठ उड्डाणपुलाची बाबूपेठवासीयांची मागील अनेक वर्षांची
मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे. या उड्डाणपुलाचे लोकार्पण
करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे, तरी महापालिकेने
सर्...
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार असताना पोहरादेवी
तीर्थक्षेत्राच्या विकासाची योजना आणली होती. परंतु त्यानंतर
महाविकास आघाडीचे सरकार आले. या सरकारने या योजनेला
ब्रेक लावल...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आदिवासी
आमदारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. त्या बैठकीत
पेसाची भारती सरकारकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
...
पुणे न्यायालयाने एका जुन्या प्रकरणात लोकसभेचे विरोधी पक्षनेते
राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. वीर सावरकर यांचे पणतू
सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात फौजदा...
भारत जोडो यात्रा असो किंवा अन्य कोणता कार्यक्रम असो, गेल्या
काही काळापासून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची थेट
लोकांमध्ये मिसळण्याची वृ्त्ती सातत्याने चर्चेचा विषय ठरत असते...
राजकीय वर्तुळातून एक दुखद बातमी समोर आली आहे,
शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवी यांचं आज निधन झालं
आहे. अंधेरी विधानसभा मतदार संघातून 1995 ला शिवसेनेच्या
तिकीटावर ते विजय...
भायखळा परिसर हादरलं
मुंबईतील भायखळा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटातील नेते सचीन कुर्मी यांची
हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर राजक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात येत आहेत. बंजारा समाजाचं
श्रद्धास्थान असलेल्या वाशिममधील पोहरादेवी इथं नरेंद्र मोदी
जाणार आहेत. जगदंबा माता मंदिर आणि संत सेवलाल
महा...
केंद्र सरकारने दिली नाव बदलला मंजूरी
अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखला
जाणार आहे. अहमदनगरचे नाव बदलण्याची अनेक दिवसांची
मागणी होती. केंद्र सरकारने जिल्ह्याचे न...