भारताचा सामना सुरु होण्यापूर्वी आता पाकिस्तानच्या संघावर
आयसीसीने कडक कारवाई केली आहे.
दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता फक्त काही तासांवर येऊन ठेपला आहे.
पण या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी आता आयसीसीने पाकिस्तानवर कडक कारवाई केल्याचे आता समोर आले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांचे चॅम्पियन्य ट्रॉफीमध्ये प्रत्येकी एक सामना झाला आहे.
Related News
नवी दिल्ली | २१ मे २०२५ — पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतानं राबवलेलं
ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलं असून, या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
हवाई आ...
Continue reading
नवी दिल्ली | २० मे २०२५ — केंद्र सरकारच्या वक्फ (सुधारणा) कायदा २०२५ वर देशभरातून वाढता विरोध दिसून येत असून,
विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी स...
Continue reading
नवी दिल्ली | १४ मे २०२५ — पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या
ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर आता केंद्र सरकारने जागतिक स्तरावर दहशतवादाविरोधातील भूमिका मांडण्या...
Continue reading
क्वालालंपूर, मलेशिया | १७ मे २०२५ — महाराष्ट्रातील अकोला या छोट्याशा शहरातून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर झेप घेत,
पूजा मेश्राम यांनी अकोल्याचे नाव जागतिक स्तरावर उज्वल केले आहे.
मल...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील आणि बाळापूर तालुक्यातील एक महत्त्वाचा रस्ता म्हणजे निंबा फाटा ते काजीखेळ मार्ग.
हा रस्ता अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असताना देखील याची ...
Continue reading
बाळापुर तालुक्यातील प्रत्येक गावातील भारत देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना बळ
मिळवण्यासाठी व त्यांनी नेमकेच झालेल्या पाकिस्तान मधील आतंकवादी यांना कथा स्थान व त्यांचा खात्मा
सिंदू...
Continue reading
मुंबई
राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. ‘माझे घर – माझे अधिकार’ या नव्या गृहनिर्माण
धोरणाला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत पुढील 5 वर्षा...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतातून निर्यात केलेल्या तब्बल चार कोटी 28 लाख रुपयांच्या आंब्यांना अमेरिकेने परत पाठवलं आहे,
आणि यामागचं कारण उघड होताच निर्यातदारांमध्ये खळबळ माजली आहे....
Continue reading
चंदीगड | प्रतिनिधी
पंजाब पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा आणि निर्णायक टप्पा ओलांडला आहे. पाकिस्तानसाठी
हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या अग्रस्थानी असलेले नेते मनोज जरंगे पाटील यांनी आज मंत्रीपदाची शपथ
घेतलेल्या छगन भुजबळांवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रात आजचा दिवस घातक ठरला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अपघातांच्या मालिकेत एकूण
आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झा...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (मंगळवार)
राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात सकाळी 10 वाजता
पार प...
Continue reading
पाकिस्तानला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे.
पण भारताने पहिल्या सामन्यात विजय साकारला. भारताने पहिल्या
सामन्यात बांगलादेशवर मात करत आपले गुणांचे खाते उघडले आहे.
त्यामुळे पाकिस्तानसाठी आता करो या मरो, असाच सामना भारताविरुद्ध खेळावा लागणार आहे.
कारण भारताविरुद्धच्या सामन्यात जर पाकिस्तानचा पराभव झाला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते.
भारत आणि पाकिस्तान
यांच्यातील सामना हा रविवारी खेळवण्यात येणार आहे.
पण आता शुक्रवारीच पाकिस्तानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
कारण आयसीसीने आता पाकिस्तानच्या संघावर कडक कारवाई केली आहे.
पाकिस्तानचा पहिला सामना न्यूझीलंडबरोबर झाला. त्यावेळी पाकिस्तानचा पराभव तर झालाच
, पण त्यानंतर आता अजून एक मोठा धक्का पाकिस्तानला बसला आहे.
कारण या सामन्यात पाकिस्तानने संथ गतीने गोलंदाजी केली होती आणि त्याचा फटका आता त्यांना बसला आहे.
कारण आयसीसीने कडक कारवाई करताना पाकिस्तानच्या संघातील
सर्व खेळाडूंना मानधनाच्या पाच टक्के रक्कम दंड स्वरुपात कापण्यात येणार आहे.
त्याचबरोबर
पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानला ताकिद
देण्यात आली आहे.
त्यामुळे आता भारताविरुद्धच्या सामन्यात जर पुन्हा एकदा पाकिस्तानं संथ गतीने गोलंदाजी केली,
तर आयसीसीच्या त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे आता समोर आले आहे.
त्यामुळे भारताविरुद्धच्या सर्वात दडपणाखालील सामन्यात आता पाकिस्तानला षटकांच्या गतीचे जास्त दडपण असणार आहे.
त्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार आता या सामन्यात गोलंदाजांचा वापर कसा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर तमाम क्रिकेट विश्वाचे लक्ष असणार आहे. पण यावेळी पाकिस्तानवर सर्वात जास्त दडपण असणार आहे
. कारण पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी पहिला सामना गमावला आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानला आता षटकांची गती योग्य ठेवावी लागणार आहे.
रविवारच्या सामन्यासाठी भारताचे पारडे हे पाकिस्तानपेक्षा नक्की जड असल्याचे समोर आले आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/amhi-goat-kapanare-bajar-lady-amardarala-jeeve-maranyachi-threatened-hindi-marathi-patra-namam-kya-lihalanya/