उध्दवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचे आवाहन
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेने भाजपला जमिनीवर आणले आहे.
Related News
मोदींच्या वाढदिवसापासून ‘सेवा संकल्प अभियान’; अमित शाहांची मोठी घोषणा, देशभरात महिनाभर विविध कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...
Continue reading
परंड्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी तालुकाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
एकनाथ शिंदे आणि डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत काँग्रेसच्या ...
Continue reading
मुंबईतील मराठा मोर्चापूर्वी संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; ‘सरकारला जी भाषा कळते ती वापरा’
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील १९ सप्...
Continue reading
मोठी अपडेट! अखेर ठरलं, ठाकरे की शिंदे? शिवाजी पार्कवर यंदा कोणाचा दसरा मेळावा?
महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळावा हा केवळ एक राजकीय कार्यक्रम न...
Continue reading
सीजेपी नेत्याचे सरकारवर गंभीर आरोप; सोशल मीडिया कंपन्यांवर दबाव असल्याचा दावा
कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी केंद्र सरकार ...
Continue reading
एक सरकार BRICSमध्ये बिझी, दुसरं लंडनमध्ये वडापाव खातंय; संजय राऊतांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि मराठा आरक्षणासाठी मनोज जरा...
Continue reading
राज्यात आरक्षणावरून संघर्ष; OBCना खुल्या प्रवर्गात टाकण्याचा डाव असल्याचा नाना पटोलेंचा गंभीर आरोप
राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण पुन्हा एकदा तापले असून मराठा आणि
Continue reading
महाराष्ट्र गीत सुरू असताना ठाकरे बंधू उभे न राहिल्याचा VIDEO व्हायरल; भाजपचा आदित्य-अमित ठाकरेंवर निशाणा
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंब आ...
Continue reading
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला का? राज ठाकरेंचा थेट सवाल; कलाकारांना केलं आवाहन
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर...
Continue reading
IDBI Bank Sale: मोठी बातमी! बड्या सरकारी बँकेचं खासगीकरण होणार? IDBI विक्रीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात; लवकरच मोठी घोषणा
IDBI Bank Sale: देशाच्...
Continue reading
6 खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे गटाचा मोठा निर्णय; 2029 लोकसभा निवडणुकीसाठी 40 मतदारसंघांत संपर्कप्रमुखांची नियुक्ती
शिवसेना ठाकरे गटाने आगामी 202...
Continue reading
जनधन योजनेबाबत धक्कादायक माहिती; 5.72 कोटी खात्यांमध्ये शून्य शिल्लक
प्रत्येक चौथ्या जनधन खात्यापैकी एक खाते निष्क्रिय; आरटीआयमधून समोर आली आकडेवारी, महाराष्ट्रातील 36.04 लाख खात्...
Continue reading
२८ जागांवर लढणाऱ्या भाजपला अवघ्या नऊ जागांवर गुंडाळून ठेवले.
जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात असलेली चीड मतांमध्ये रूपांतरित केली.
परिणामी मोदी सरकारला सत्ता स्थापन करताना
नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू यांची साथ घ्यावी लागली.
या दोन्ही नेत्यांचा पूर्वइतिहास तपासल्यास ते कधी पलटी मारतील,
याचा भरवसा नसल्यामुळे केंद्र सरकार औटघटकेचं असून
तुम्ही विधानसभेच्या कामाला लागण्याचे आवाहन
उध्दवसेनेचे खासदार तथा विदर्भाचे संपर्क प्रमुख अरविंद सावंत यांनी शिवसैनिकांना केले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उध्दवसेनेने
विधानसभा निवडणुकीच्या चाचपणीला प्रारंभ केला असून
गुरुवारी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत अकोल्यात दाखल झाले होते.
आढावा बैठकीनंतर पदाधिकारी व शिवसैनिकांना खा. सावंत
यांनी मार्गदर्शन केले. आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच
विधानसभा निवडणूक लढणार आहोत.
पुढील तीन महिन्यांनंतर राज्यात
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याने
तुम्ही जोमाने कामाला लागा, असे आवाहन
खा. सावंत यांनी केले. यावेळी मंचावर जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर,
वाशिम संपर्क प्रमुख दिलीप जाधव, सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथोड,
जिल्हाप्रमुख आमदार नितिन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर,
प्रा. नरेंद्र खेडेकर, माजी आ. संजय गावंडे, हरिदास भदे,
अतुल पवनीकर, राजेश मिश्रा, राहुल कराळे आदींची उपस्थिती होती.
होय, मुस्लिमांनी मते दिली !
जनतेने भाजपला बाजूला सारत महाविकास आघाडीला कौल दिल्याचे सांगत
खा. अरविंद सावंत यांनी आघाडी व सेनेच्या उमेदवारांना
मुस्लिमांनी मतदान केल्याचे स्पष्ट केले.
हे आम्ही कधीच नाकारणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
संघटनात्मक बांधणीवर भर
भाजपला हद्दपार करण्यासाठी निष्ठावान शिवसैनिकांनी झटले पाहिजे.
यासाठी पुढील दिवसांत संघटन बांधणीवर भर देणार असल्याचे
जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले.
जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागा लढणार असल्याचा निर्धार
आ. देशमुख यांनी व्यक्त केला.
Read also: https://ajinkyabharat.com/arvind-kejriwals-jaminala-adjournment-by-delhi-high-court/