भारत आणि बांगलादेश या दोन शेजारी देशात तणाव पसरला आहे.
एकेकाळी भारताचा मित्र असलेला बांगलादेश सध्या भारताला धमक्या देत आहे.
भारत आणि बांगलादेशातील वातावरण सध्या तणावाचे बनले आहे.
Related News
ATS Raid: पाकिस्तानच्या गँगस्टरचे महाराष्ट्र कनेक्शन? राज्यभर ATS ची 150 ठिकाणी मोठी कारवाई; सोशल मीडिया संपर्कांची कसून चौकशी
मुंबई: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (
Continue reading
2 धडक, एकच थार आणि मोठा संताप! मुंबईतील Hit and Run प्रकरण व्हायरल
थार चालकाचा कारनामा : मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यांवर पुन्हा एकदा बेफाम वाहनचालकाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे...
Continue reading
अकोल्यातील विद्यार्थिनीला दोन वेगवेगळे Percentile; प्रवेश प्रक्रियेवर संकट
एकाच विद्यार्थिनीला 2 पर्सेंटाईल : राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या पारदर्शकतेवर पुन्हा...
Continue reading
बाळापूर तालुक्यात खरीप पेरणीला वेग आला असून २७००४.४० हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. सोयाबीनचे सर्वाधिक १८३३८ हेक्टर क्षेत्र असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत....
Continue reading
दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय, वाहतूक विस्कळीत, रेड अलर्ट जारी. नोएडा, गुरुग्राम, गाझियाबाद आणि फरीदाबादमध्ये जनजीवनावर परिणाम....
Continue reading
पुण्यात रेड अलर्ट आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर एका कर्मचाऱ्याला वर्क फ्रॉम होम नाकारल्याची व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नेमक...
Continue reading
सैनिक हत्या : अकोल्यातील भारतीय सैन्यातील जवान सुशील तेलगोटे हत्या प्रकरणात आरोपी अंकित उर्फ छोटू खंडारे याचा जामीन न्यायालयाने रद्द केला. धमक्या...
Continue reading
अकोल्यात अकस्मात मृत्यूचा बनाव करून खून लपविण्याचा प्रयत्न एलसीबीने अवघ्या 3 तासांत उधळून लावला. पैशांच्या वादातून झालेल्या हत्येप्रकरणी मुख्य आ...
Continue reading
कर्नाटकातील बंगळुरूमध्ये शाळेबाहेर घडलेल्या भीषण अपघातात 5 वर्षांच्या तनिषाचा स्कूल व्हॅनच्या धडकेत मृत्यू झाला. वाढदिवसाच्या काही दिवस आधी घडलेल्य...
Continue reading
'आरंभी' मालिकेचे शूटिंग संपवून घरी जात असताना 51 वर्षीय ज्युनिअर आर्टिस्ट संजीब सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पेट्रोल पंपावर ते अचान...
Continue reading
Akola News : पैशाच्या व्यवहारातून मैत्रीचा दुर्दैवी शेवट; 3 तासांत पोलिसांनी उघड केला खुनाचा धक्कादायक बनाव
मित्राचा खून ( अकोला ): अकोला शहरात पैशाच्या व्यवहारातून सुरू झालेल्या ...
Continue reading
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पण संदर्भात शेजारील देश
बांगला देशाच्या पोटात पुन्हा मुरडा उठला आहे. भारताने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान
शेख हसीना यांना बांगलादेशच्या हवाली केले नाही तर हा दोन्ही देशातील झालेल्या
प्रत्यार्पण कायद्याचा स्पष्ट उल्लंघन असेल त्यामुळे भारताने शेख हसीना यांना आमच्या हवाली करावे
असे मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारचे विधी आणि न्याय सल्लागार आसिफ नजरुल यांनी म्हटले आहे.
ढाका ट्रीब्यून या वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार बांगलादेशचे विधी आणि न्याय सल्लागार
आसिफ नजरुल यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतील आहे. यावेळी त्यांनी शेख
हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी भारताला पत्र लिहीले आहे.
जर भारताने शेख हसीना यांना प्रत्यार्पण केले नाही तर हा दोन्ही देशादरम्यान झालेल्या कराराचा भंग असेल असे म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर विषय नेऊ
एवढेच नाही तर जर भारताने शेख हसीना यांना आमच्या हवाली केले नाही तर बांगलादेशाच्या परराष्ट्र
मंत्रालय आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडे जाऊन या मुद्द्याला मांडणार आहे.
हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत. सरकार शेख हसीना यांना मायदेशात परत
आणण्यासाठी सर्व प्रयत्न करणार आहे. जर आवश्यकता वाटली तर आम्ही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हा मुद्दा मांडू असेही आसिफ नजरुल यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/maharashtras-big-fraud-or-terrorist-organization-indicates-network-of-central-intelligence-agency-in-20-districts/