अकोला जिल्ह्यातील बाळापूर जवळील बाकार्डी पुलावरून कार कोसळून झालेल्या अपघातात
बाळापूरमधील तीन रहिवाशांचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी आहेय..
बरेगावहून बाळापूरकडे येणारी ही चारचाकी गाडी बकार्डी पुलावरून खाली पडून
Related News
भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील नागरिकांसाठी मोठा इशारा दिला आहे. मार्च महिन्यातही महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. फेब्रुवारीत प...
Continue reading
“नो टॉक्सिसिटी, फक्त धुरंधर”: सारा अर्जुनच्या नावाने व्हायरल पोस्टवर वडील राज अर्जुनचा स्पष्टीकरण
सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेली पोस्ट आता सर्वत्र व्हायरल झाल...
Continue reading
गॅस टंचाईचा उद्योगांना मोठा फटका; संभाजीनगरातील पाच मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर
इराण आणि इस्रायल-युएस दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारतातही जाणवू लागले आहेत. यामध्...
Continue reading
Petrol, Diesel Rate: युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका, सरकारने घेतला मोठा निर्णय
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल...
Continue reading
घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग नियमात बदल – सामान्य जनतेसाठी नवीन धोका
सध्या घरगुती गॅस वापरणाऱ्या नागरिकांसाठी मोठी खबरदारीची बातमी समोर आली आहे. पेट्र...
Continue reading
तुर्कीने इराणचे बॅलेस्टिक मिसाईल हवेतच नष्ट केले; युद्धाची व्याप्ती पूर्व भूमध्यसागरापर्यंत वाढली
Continue reading
इराणमधील महिलांचे वय, फर्टिलिटी रेट आणि सामाजिक परिस्थिती: एक सविस्तर विश्लेषण
इराण सध्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, आणि त्यामागे फक्त चालू युद्ध...
Continue reading
इराण-इसरायल संघर्षामुळे तेल बाजारावर तणाव; रशियाला फायदा, चीनला अब्जावधी डॉलर्सचा तोटा
मध्य पूर्वेत सुरू असलेले इराण-इसरायल युद्ध जागतिक अर्थव्यवस...
Continue reading
अकोला: १ ते ८ मार्च २०२६ दरम्यान उत्तर प्रदेशमधील कुरुक्षेत्र येथे आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सींग स्पर्...
Continue reading
खनिज तेल संकट: होर्मुझ सामुद्रधुनी युद्धामुळे भारतासह जगावर मोठा फटका
सध्या खनिज तेलाच्या बाजारात अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. इराण, अमेरिका आणि...
Continue reading
राज्य सरकारला दणका! आरटीई कायद्यातील 1 किलोमीटरची अट न्यायालयाने स्थगित केली
आरटीई (शिक्षणाचा हक्क) कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये वंच...
Continue reading
कारमधील तीन जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडलीय..सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
कन्हैया सिंग ठाकूर, वय ५५ वर्षे, विशाल भानुदास सोलंकर, वय ४५ वर्षे, सुनील शर्मा
वय ४५ वर्षे आणि आशिष कन्हैया सिंग ठाकूर, वय २७ वर्षे, हे चारही या गाडीतून प्रवास करत होते..
चारचाकी गाडी खामखेड फाट्यासमोर बाळापूरच्या दिशेने बकार्डी पुलाची सेफ्टी रेलिंग तोडून
पुलावरून खाली पडली…घटना स्थळी बाळापूर पोलीस आणि बाळापूरचे स्थानिक तरुण
पोहोचले आणि सर्व जखमींना बाळापूर प्राथमिक उपचार केंद्रात आणले,
जिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर कन्हैया सिंग ठाकूर, वय ५५, विशाल भानुदास सोलंकर वय ४५,
सुनील शर्मा, वय ४५ यांना मृत घोषित केले तर आशिष कन्हैया सिंग ठाकूर
यांना जखमी झाल्यामुळे अकोला रुग्णालयात पाठवण्यात आलेय…
या घटनेनंतर शहरात शोककळा पसरली आहेय.
MORE NEWS HERE https://ajinkyabharat.com/tidal-kadhanichya-kamat-nagacha-interview/