खाद्यपदार्थांच्या दरांनी गाठला कळस
किरकोळ महागाईनंतर आता घाऊक महागाईने आणखी तेल ओतले आहे.
एकीकडे रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार महागाईला आळा घालण्यासाठी
सर्वतोपरीने प्रयत्न...
भारतात गेल्या पाच वर्षांत वाघाच्या हल्ल्यात एकूण ३०२ जणांचा बळी गेला आहे.
यातील ५५ टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
तर २०२३ या एका वर्षात भारतातील १६८ वाघ मृत्युमु...
दिग्दर्शकाने दिली माहिती
‘मुंज्या’ चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं.
हा चित्रपट 7 जून रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटाने भारतात 118 कोटींची कमाई केली,
...
येत्या 26 जुलैपासून फ्रान्समध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहे.
भारतीय स्टार खेळाडू विराट कोहलीने देशभरातील खेळाडूंना
मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
याबाबत त्याने एक...
पीटीआय पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय
पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान
यांचा त्रास काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
देशविरोधी कारवायांमध्ये सहभ...
ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून
त्यांचे निवासस्थान 'मातोश्री' येथे मुंबईत भेट दिली.
...
पावसाळा सुरु झाला आहे हिरवाईने बहरलेली जंगले, वनांमधला रानमेवा,
अनेकविध चविष्ट, आरोग्यदायी, औषधी, गुणकारी रानभाज्यांना बहर आला आहे.
या रानभाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मां...
भारताने पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात
झिम्बाब्वेचा 42 धावांनी पराभव केला आहे.
यासह टीम इंडियाने ही मालिका 4-1 ने जिंकली आहे.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील युवा टीम इंड...
अलीकडेच खाजगी दूरसंचार कंपन्या Airtel आणि Jio ने
त्यांचे रिचार्ज प्लॅन वाढवले आहेत. त्यानंतर लोक BSNL कडे वळू लागले आहेत.
एवढेच नाही तर Airtel आणि Jio वापरकर्ते त्यांचे मोब...
पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन, दोन्ही देशांमधील संबंधांबाबत केलं वक्तव्य
के पी शर्मा ओली यांनी आज नेपाळच्या
पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नेपाळ मधील सर्वात मोठ्या
कम्युनिस्ट पक...