Aurangzeb Tomb Raj Thackeray Demand: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांना राज
ठाकरेंनी केलेल्या मागणीवरुन प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी काय म्हटलं आहे जाणून घ्या
Aurangzeb Tomb Raj Thackeray Demand:औरंगजेबच्या कबरीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
Related News
मोदींना तो सल्ला दिला अन्… शरद पवार आणि मोदी भेटीत नेमकं काय घडलं? पवारांनी सांगितली ‘आतली’ बातमी
नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात स...
Continue reading
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं श्रेय कोणाला? शरद पवारांनी थेट नाव घेतलं; म्हणाले, ‘हा युवा शक्तीचा विजय’
केंद्रीय श...
Continue reading
Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधानांनंतर महाराष्ट्रातील हा बडा नेता देशाचा शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांनी घेतलं थेट नाव; म्हणाले, ‘चर्चाही सुरू आहे’
Continue reading
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘हा तर लोकशाहीचा विजय’, हॉस्पिटलमधून शेअर केला फोटो
Continue reading
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘लोकशाहीला जीवदान देणारी घटना’
केंद्रीय शिक्षण...
Continue reading
Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘लोकशाहीने कात टाकली’, पुढच्या राजकारणाचे संकेत?
Continue reading
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना, राजकीय घडामोडींना वेग
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान...
Continue reading
Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा? CJPच्या आंदोलनाला मोठं यश; विद्यार्थ्यांच्या मागणीपुढे सरकार नमलं?
केंद्रीय शिक्षणमंत्री
Continue reading
सोनं दणकन आपटलं, भावात मोठी घसरण; चांदी मात्र स्थिर, जाणून घ्या सोन्या-चांदीचे नवे दर
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या दराला अखेर ब्रेक लागला असून, आता सोन्य...
Continue reading
घर खरेदीसाठी संपूर्ण बचत खर्च करणे कितपत योग्य? आधी घर घ्यावे की गुंतवणूक करावी? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर असावे, असे स्वप्...
Continue reading
बटाट्यांपासून झटपट पौष्टिक आणि चविष्ट सॅलड घरीच बनवा; जाणून घ्या 4 भन्नाट रेसिपी
बटाटा म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर बटाट्याची भाजी, बटाटेवडे, फ्राईज,...
Continue reading
सरकारचं वाढलं टेन्शन! CJP, शेतकरी, विरोधकांनंतर दिल्लीत आणखी एका आंदोलनाचा इशारा; E20 पेट्रोलविरोधात टॅक्सी व्यावसायिकांचा थेट संसदेवर मार्च
राजधानी दिल्ली सध्या विविध आंदोलनांमुळ...
Continue reading
अध्यक्ष राज ठाकरेंनी रविवारी मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये भाष्य केलं.
यावेळेस त्यांनी या कबरीच्या आजूबाजूची सजावट हटवण्याची मागणी केली आहे.
असं असतानाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी या विधानावरुन
आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी नागपूरमधील संघाच्या मुख्यालयाला.
भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांना राज ठाकरेंनी केलेल्या विधानाचा
संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करताना,
“भारताच्या उदारतेचं आणि सर्व सामावेशकतेचं हे प्रतीक आहे,” असं मत नोंदवलं.
राज ठाकरे औरंगजेबच्या कबरीबद्दल नेमकं काय म्हणाले?
“औरंगजेबाची कबर सजवली आहे ती सजावट काढा आणि तिथे लिहा की आम्हा मराठ्यांशी लढायला
आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला,” असं राज ठाकरेंनी दसरा मेळाव्यात म्हटलं.
“मराठ्यांनी ज्यांना ज्यांना गाडलंय त्यांची प्रतीकं उखडून चालणार नाही,
उलट आपण जगाला ओरडून सांगितलं पाहिजे की आम्ही कोणाकोणाला गाडलंय ते!
शाळेपासून लहान मुलांना दाखवलं पाहिजे जोशींनी आपल्या धर्माला भ्रष्ट करणाऱ्या औरंजेबाला गाडला.
माझी महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना विनंती आहे की इतिहास व्हाट्सअप वर वाचू नका.
इतिहास तुम्हाला जातीतून शिकवायचा प्रयत्न केले जातात त्यामागे कुठलातरी राजकीय पक्ष असणार आहे.
तुम्ही एकमेकांच्यात भांडता आणि हे कामं उरकून घेतात,”
अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी राजकारण्यांचा समाचार घेतला.