नवी दिल्ली/इस्लामाबाद:
काश्मीरमधील पहलगाम येथे 26 भारतीय पर्यटकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दहशतवादी हल्ल्याचा
देशभरात तीव्र संताप उमटत असताना आता भारत आणि पाकिस्तान दरम्यान
Related News
सकाळी उठल्यावर प्रथम हे काम करा, दिवसभर राहाल उत्साही आणि त्वचाही चमकदार
आरोग्य तज्ञांचा सल्ला असा आहे की सकाळी उठल्यावर पहिलं काम म्हणजे एक ग्लास पाणी ...
Continue reading
चेन्नईत विद्यार्थिनी मयुरी चौधरीचा दुर्दैवी मृत्यू, राज्यभरात हळहळ
चेन्नई – महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील रहिवासी, २६ वर्षीय मयुरी चौधरी...
Continue reading
तुमच्या डेबिट कार्डात 10 लाखांपर्यंत मोफत विमा – जाणून घ्या संपूर्ण माहिती
आपल्या डेबिट कार्डचा उपयोग फक्त एटीएममधून पैसे काढण्यासाठी किंवा दुकाना...
Continue reading
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 : महायुती सरकारकडून लव्ह जिहाद विरोधी कायद्यावर हालचाली
उद्यापासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 सुरू होणार आहे. या अधिवेशनाला राज्याच्या अर्थसंकल्पी...
Continue reading
मोठ्या बँकेतील FD सुरक्षित नाही? जाणून घ्या ५ लाखांच्या नियमाची खरी परिस्थिती
भारतामध्ये फिक्स्ड डिपॉझिट (FD) ही एक पारंपरिक, ...
Continue reading
भाज्यांचा रस – नैसर्गिक सौंदर्यासाठी अनमोल
आजच्या जलद जीवनशैलीत तंत्रज्ञान, प्रदूषण आणि अपुरी झोप यामुळे त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत ...
Continue reading
अमेरिकेचा टॅरिफ प्लॅन फसला, ट्रम्प यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका; भारतासाठी येत आहे मोठी गुड न्यूज
अमेरिकेच्या राष्ट्...
Continue reading
जुनी, फाटकी नोट? बँकेत सहज बदलता येईल – जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
आजकाल व्यवहारात अनेकदा जुन्या, मळकट किंवा फाटलेल्या नोटा आपल्याकडे येतात. बाजारात ही...
Continue reading
Infobeans Technologies: 1 शेअरवर 3 बोनस शेअर्स – गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. Infobeans Tec...
Continue reading
बीड: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने टोकाचं पाऊल उचललं; पतीनेही केली धमकी
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहराजवळील चनई येथील एका घरासमोरील धक्कादायक घटना समोर आली आहे.
Continue reading
शरद पवार यांची संसदीय कारकीर्द ६० वर्षांपर्यंत – सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची खास शुभेच्छा
आज महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात एक ऐतिहासिक दिवस म्हणून साजरा केल...
Continue reading
तापसी पन्नूच्या ‘Assi’चा दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर वाढता ट्रेंड
तापसी पन्नूचा कोर्टरूम ड्रामा चित्रपट ‘Assi’ दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर हलक्या वाढीसह उभ...
Continue reading
सैनिकी तणाव अधिक गहिरा होत चालला आहे. भारताने कठोर पावले उचलण्याचे संकेत दिल्याने,
पाकिस्तानच्या लष्कराने सावध भूमिका घेत अरबी समुद्रात युद्धसरावाला सुरुवात केली आहे.
पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र डागण्याचा सराव
पाकिस्तानी नौदलाने 24 ते 25 एप्रिलदरम्यान अरबी समुद्राच्या उत्तर भागात लष्करी कवायत सुरू केली आहे.
या सरावादरम्यान युद्धनौकांवरून क्षेपणास्त्र डागण्याचा सराव करण्यात येत आहे.
पाक नौदलाने व्यापारी जहाजांना सावधतेचा इशारा देत या क्षेत्रात प्रवेश न करण्याचे निर्देश दिले आहेत.
हवाई हद्दीतही चाचपणी, टेहळणी विमाने कार्यरत
पाकिस्तानी वायूदल देखील अलर्ट मोडवर असून, सीमारेषेलगत लढाऊ आणि टेहळणी विमाने गस्त घालत आहेत.
भारतीय सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईकची भीती पाकिस्तानला जाणवू लागली आहे.
भारताची प्रतिक्रिया – संरक्षण दल सज्ज
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत.
या घडामोडीनंतर भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारतीय नौदल आणि वायूदल उच्च सज्जतेवर आहेत.
पंतप्रधान मोदींचा मार्ग बदल
पहलगाम हल्ल्याच्या वेळी पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते.
दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी दौरा अर्धवट सोडून तातडीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे, भारत परतताना मोदींनी पाकिस्तानी हवाई हद्द टाळली, ही बाबही महत्त्वाची मानली जात आहे.
पाकिस्तानातही खळबळ – राष्ट्रीय सुरक्षा बैठक
भारतातील हालचाली पाहून पाकिस्तानातही चिंता वाढली असून, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी
राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर
भारताची भूमिका आक्रमक झाल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाची तीव्रता वाढल्याचे दिसत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharatchaya-rigorous-decision-pakistancha-khavlela-sur-starsi-language-aani-handi-haddikh-bandi-decision/