देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आता थंडीचा कडाका कमी झाला असून, तापमानात वाढ झाली आहे.
आयएमडीकडून पुन्हा एकदा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आता थंडीचा कडाका कमी झाला असून,
Related News
गुंतवणूकदारांसाठी मल्टी-अॅसेट फंडांचे महत्त्व
अजित पवार यांचा भीषण विमान अपघात, नेत्यांकडून शंका व्यक्त
घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी 2 सोपे आणि शक्तिशाली फेंगशुई उपाय
सोन्याचा भाव 4300 रुपये घसरला – दागिने खरेदीसाठी 5 सुवर्णसंधी
3 शक्तिशाली टिप्स : जिभेवरील पांढऱ्या थरामुळे उद्भवणाऱ्या आजारांपासून बचाव करा
बँक लॉकरमधील सोने किती सुरक्षित? RBIचे 5 धक्कादायक नियम जाणून घ्या
आजचा सोन्याचा भाव: मोठा धक्का! 7 दिवसांत 10 ग्रॅम सोनं ₹3,980 ने कोसळलं
Holi 2026 : चंद्रग्रहणामुळे मोठा बदल! होळी साजरी होणार 4 मार्चला – जाणून घ्या 5 महत्त्वाचे नियम
Share Market चा धमाका! फक्त 6 दिवसांत 76% तुफान परतावा देणारे 5 मल्टिबॅगर शेअर्स
तापमानात वाढ झाली आहे. सरासरी तापमान वाढलं आहे.यावर्षी उन्हाळ्याची चाहूल
लवकच लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात देखील आता तापमान वाढलं आहे.
थंडीचा कडाका कमी झाला आहे.
मात्र अचानक बदललेल्या या वातावरणाचा फटका देशातील काही राज्यांना बसण्याची शक्यता आहे.
आयएमडीकडून पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आयएमडीकडून पुढील दोन दिवस पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
तर उत्तर प्रदेशातील अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
एवढंच नाही तर अतिमुसळधार पावसासोबतच वादळी वाऱ्याची देखील शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर आयएमडीकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आयएमडीच्या इशाऱ्यानंतर पंजाब सरकार अलर्ट मोडवर असून, शेतकऱ्यांना योग्य ती
खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे, तसेच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचना तेथील नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
Click here for more updates:https://ajinkyabharat.com/navi-delhi-earthquet-strong-shock-sakhar-jhot-aslelya-delhi-karakamadhye-environment/

