अकोला – ताडोबाहून सुरू झालेल्या धम्म यात्रा समारोपीय रॅलीचे आज
अकोल्यात भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने बुद्ध बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
ही यात्रा ज्ञानज्योती भंतेजी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली असून,
Related News
जून महिना बदलू शकतो तुमचे प्रेमजीवन? ‘June Theory’ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
झटपट भूक भागवणारे Burnt Garlic Noodles; चव आणि सुगंधाचा अनोखा संगम
“अकोला रुग्णालयातील संतापजनक घटना: पतीला वाचवण्यासाठी पत्नीची हृदयद्रावक धडपड” धक्कादायक 5 वास्तव!
चहा झाला जास्त कडक आणि कडू? या सोप्या उपायांनी लगेच सुधारा चव
हॉर्मुजमध्ये मोठा स्फोटक संघर्ष! इराणचे 4 ड्रोन पाडत अमेरिकेचा जबरदस्त पलटवार, आखातात तणाव शिगेला
मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट पडणार? काँग्रेसचा थेट बाहेर पडण्याचा प्रस्ताव
Gullak 5 Review : गीतेजली कुलकर्णींचा दमदार अभिनय; मिश्रा कुटुंब पुन्हा जिंकते मन
सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडचे 5 गंभीर आरोप; ‘दोषी आहे म्हणून धमक्या देतो’ म्हणत सोमी अलीचा खळबळजनक हल्लाबोल
‘भारताने अनेक वर्ष अमेरिकेचा फायदा घेतला’, डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा टीका ;5 धक्कादायक आरोप!
१३ एप्रिलपर्यंत मध्य प्रदेशातील डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांच्या जन्मगावी महूला पोहोचणार आहे.
यात्रेत सुमारे ४०० लोक सहभागी असून, मार्गातील प्रत्येक गावातून मोठ्या
संख्येने अनुयायी या यात्रेशी जोडले जात आहेत.
यात्रेच्या दरम्यान बौद्ध धम्म, समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्यात येत आहे.
यात्रेच्या स्वागतासाठी अकोल्यात विविध ठिकाणी बुद्धवंदना,
घोषयात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यानंतर यात्रा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.
बौद्ध धम्माचा जागर आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश
घेऊन ही यात्रा महू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करणार आहे.

