भाजप नेत्याच्या तक्रारीवरून अकोल्यात “बांगलादेशी” असल्याच्या कारणावरून २८०० लोकांचे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे,
ज्यामध्ये सर्व धर्म आणि जातींचे लोक समाविष्ट आहेत. हे लोक म्हणतात की ते महाराष्ट्राचे मूळ रहिवासी आहेत.
जर ते खरोखरच बांगलादेशी असतील तर त्यांना आतापर्यंत महाराष्ट्रात राहण्याची परवानगी कशी मिळाली?
Related News
‘या’ आहेत भारतातील अनोख्या चवीच्या आंब्याच्या लोणच्याच्या 5 पारंपरिक रेसिपी—घरच्या घरी बनवा स्वादिष्ट लोणचे
भारतभरातील 5 खास आंब्याच्या लोणच्यांच्या रेसिपी जाणून घ्या : उन्हाळा स...
Continue reading
लहान की मोठा? कोणत्या नारळात जास्त पाणी असतं—उन्हाळ्यात नारळ घेताना या टिप्स ठेवा लक्षात
लहान की मोठा? कोणत्या नारळात जास्त पाणी असतं : उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा देणाऱ्य...
Continue reading
घरीच बनवा थंडगार Mango Ice Cream : उन्हाळ्यातील गारवा देणारी झटपट आणि सोपी रेसिपी
घरीच बनवा थंडगार Mango Ice Cream , सोपी रेसिपी जाणून घ्या :...
Continue reading
10 मिनिटांत तयार होणारी हेल्दी स्प्राउट्स भेल: चाट खाण्याची इच्छा पूर्ण करणारा पौष्टिक पर्याय
10 मिनिटांत तयार करा हेल्दी Sprouts Bhel : आजच्या ध...
Continue reading
ITR Filing FY27: सुपर सीनियर सिटीझन्सना ITR भरायची गरज आहे का? नियम काय सांगतात जाणून घ्या सविस्तर
आर्थिक वर्ष 2025-26 (Assessme...
Continue reading
RBI ने Paytm Payments Bank परवाना रद्द केला: तुमच्या UPI सेवांवर काय परिणाम होणार?
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अलीकडेच
Continue reading
भारतभरातील मिरची भजीचे 7 भन्नाट प्रकार: प्रत्येक प्रदेशाची वेगळी चव आणि खास परंपरा
भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये स्ट्रीट फूडला एक खास स्थान आहे आणि त्यातही मिरची भजी (
Continue reading
बॉक्स ऑफिस रिपोर्ट: ‘भूत बंगला’ची स्थिर कमाई, तर ‘धुरंधर 2’ ने पार केला 1100 कोटींचा टप्पा
Bhooth Bangla vs Dhurandhar 2 : बॉलीवूडमध्ये सध्या दोन वेगवेगळ्या चित्रपटांच्या बॉक्स ऑ...
Continue reading
आणि जर नसेल तर त्यांना बांगलादेशात का पाठवण्यात आले नाही?
चर्चे दरम्यान सरकारकडे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी केली.
जर हे सर्व २८०० लोक, जे स्वतःला महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा दावा करत आहेत,
ते खरोखरच येथील आहेत आणि त्यांचे जन्म प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने रद्द केले गेले असेल,
तर जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि जर ते खरोखरच परदेशी नागरिक असतील,
तर त्यांना नियमांनुसार परत पाठवण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशी चर्चा आज विधिमंडळात समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केली.
Read Also : https://ajinkyabharat.com/bhartacha-lordswar-darun-parabhav-jaiswal-nairachaya-flop-kamagirivar-chahthanancha-sum/