अकोला जिल्ह्यातील दाळंबी गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्या
दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे. दाळंबी गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा
आरोप गावकऱ्यांनी केलाय. पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत असल्याचं गावकऱ्यांचे म्हणणं आहे.
Related News
सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी
देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक;
कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार;
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.
मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ
विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.
पिकविमा मंजूर तरीही थकलेली रक्कम; शेतकऱ्यांचा संताप, कृषी अधिक्षकांना निवेदन
अकोट रोटरी क्लब चा शपथग्रहण सोहळा संपन्न
“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
काही दिवसांपूर्वी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण झाले मात्र आता पाणी पुरवठ्याचे काम ठप्प
झाल्याने गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे. तर गावातील टाकी चे काम पूर्ण झाले आहे.
मात्र पाण्याची टाकीत विद्युत पुरवठा नसल्याने पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्याचं गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
अखेर गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे.
१)प्रतिभा अवचार, माजी जिल्हा परिषद
२) मधुकर गोपनारायण, माजी सरपंच
३) बयाबाई मांडवकर, माजी सरपंच
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-morning-walkla-galelya-isamachaya-e-baikala-sudden-fire/