अकोल्यातील डाबकी रोड भागातील महत्वाचा असलेल्या
कॅनॉल रस्त्याचे सुमारे पंचवीस ते तीस वर्षापासून
रस्त्याचे कामे प्रलंबित आहे.
Related News
सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडचे 5 गंभीर आरोप; ‘दोषी आहे म्हणून धमक्या देतो’ म्हणत सोमी अलीचा खळबळजनक हल्लाबोल
बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा वा...
Continue reading
‘कारण आम्ही मूर्ख होतो’; भारताने अनेक वर्ष अमेरिकेचा फायदा घेतला, ट्रम्प यांचा पुन्हा आरोप
भारत आणि अमेरिका यांच्यात बहुप्रतिक्षित व्यापार करारावर चर्चा सुरू असताना अमेरिकेचे राष्...
Continue reading
युद्धबंदीच्या काही तासांतच इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हल्ला; 9 जणांचा मृत्यू, ट्रम्प यांच्या मध्यस्थीवर प्रश्नचिन्ह
इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात अनेक महिन...
Continue reading
‘तुमच्या देशात जाऊन डान्स करा’; कॅनडातील भारतीय महोत्सवावरून वाद, व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संताप
कॅनडातील टोरोंटो शहरात आयोजित करण्यात आलेल्या ...
Continue reading
अकोल्यात 7 जून रोजी ‘गुणगौरव सोहळा 2026’; 10 वी व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी भव्य कार्यक्रम
अकोला : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक...
Continue reading
सैफ अली खानच्या लेकाचा धक्कादायक VIDEO व्हायरल; पलक तिवारीला दिला इशारा, नेटकरी हैराण
इब्राहिम अली खानने पलक तिवारीला दिला इशारा : अभिनेता सैफ अली...
Continue reading
जगाची प्रतीक्षा संपली! अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्त्रायल-लेबनान युद्धविरामाची ऐतिहासिक घोषणा
मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे संपूर्ण जग चिंतेत असता...
Continue reading
बालेन शाहांच्या वक्तव्यावरून राजकीय वाद, तरुणांचा संताप
नेपाळच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाल्याची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडिया आणि काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात...
Continue reading
दिल्लीतील हॉटेलला भीषण आग; 21 जणांचा मृत्यू, अनेक विदेशी नागरिकांचा समावेश
दिल्लीतील मालवीय नगर परिसरात मंगळवारी सकाळी घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत किमान 21 जणांचा मृत्यू झाला ...
Continue reading
दिल्लीत भीषण अग्नितांडव! हॉटेल-रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा भीषण आगीच्या घटनेने हादरली आहे. दक्षिण
Continue reading
या रस्त्या करिता आमदार बच्चू कडू हे
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असताना
त्यांनी सदर रस्त्याच्या कामाकरीता
निधी उपलब्ध करून दिला होता.
मात्र या रस्त्यावर केवळ खडीकरण करण्यात आले
रस्त्याच्या दोन्हीही बाजूला नदीचे बांधकाम करण्यात येत आहे.
मात्र हे काम अतिशय मंद गतीने सुरू असून
काही भागात हेतुपुरस्सर नालीचे बांधकाम थांबवण्यात आले आहे.
जर मोठ्या प्रमाणात पाऊस जर झाला
तर नागरिकांच्या घरामध्ये तसेच रस्त्यावर पाणी साचत आहे.
त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
सदर प्रकरणात प्रशासनाने लक्ष न दिल्यास
महानगरपालिकेच्या परिसरात नालीचे घाण पाणी
व चिखल टाकून महानगरपालिकेच्या परिसरातच
आंदोलन करण्यात येईल,
असा इशारा प्रहार संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/nationalist-congress-party-sharadchandra-pawar-pakshachaya-ladhyala-yash/