अकोल्यातील डाबकी रोड भागातील महत्वाचा असलेल्या
कॅनॉल रस्त्याचे सुमारे पंचवीस ते तीस वर्षापासून
रस्त्याचे कामे प्रलंबित आहे.
Related News
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
उरळ पोलिसांची जुगार अड्यावर धाड!
ब्रिक्सवर ट्रम्प यांचे टॅरिफ बॉम्ब; भारतालाही फटका बसणार का?
“वारीच्या वाटेवर शाळेचा उत्सव; भक्तिरसात न्हाल्या चिमुकल्या भावना”
आलेगाव बाभुळगाव रस्ता बनला अपघाताचा
रेल्वे स्थानकावर निंबाच्या झाडाची फांदी तुटली, वन्यजीव सेवेमुळे वाचले साठ बगळे!
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
या रस्त्या करिता आमदार बच्चू कडू हे
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असताना
त्यांनी सदर रस्त्याच्या कामाकरीता
निधी उपलब्ध करून दिला होता.
मात्र या रस्त्यावर केवळ खडीकरण करण्यात आले
रस्त्याच्या दोन्हीही बाजूला नदीचे बांधकाम करण्यात येत आहे.
मात्र हे काम अतिशय मंद गतीने सुरू असून
काही भागात हेतुपुरस्सर नालीचे बांधकाम थांबवण्यात आले आहे.
जर मोठ्या प्रमाणात पाऊस जर झाला
तर नागरिकांच्या घरामध्ये तसेच रस्त्यावर पाणी साचत आहे.
त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
सदर प्रकरणात प्रशासनाने लक्ष न दिल्यास
महानगरपालिकेच्या परिसरात नालीचे घाण पाणी
व चिखल टाकून महानगरपालिकेच्या परिसरातच
आंदोलन करण्यात येईल,
असा इशारा प्रहार संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/nationalist-congress-party-sharadchandra-pawar-pakshachaya-ladhyala-yash/