आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलभक्तांची मोठी गर्दी असते.
तेच भक्तीमय वातावरण आणि तोच उत्साह दरवर्षी
आकोल्यातील जुन्या शहरातील विठ्ठल मंदिरात अनुभवायला मिळतो.
Related News
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
दहीहंडा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले ...
Continue reading
अकोला जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा रिमझिम पावसानेहजेरी लावली असून...
Continue reading
अकोट
दि.०९/०७/२०२५ रोजी फिर्यादी सौ.निर्मला मानिक सोळंके वय ६२ वर्षे रा.
Continue reading
भाजप नेत्याच्या तक्रारीवरून अकोल्यात "बांगलादेशी" असल्य...
Continue reading
लंडन
इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 193 धावांचं लहानसं लक्ष्य मिळालं होतं,...
Continue reading
जुन्या शहरातील हे विठ्ठल मंदिर ३२० वर्षे जुने असून
1933 पासून येथे विविध उत्सवांसह अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.
जुन्या शहरात समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले काळा मारोती मंदिर,
शहरातील आराध्यदैवत राजराजेश्वर मंदिर
तसेच तीनशे वर्षांहून अधिक जुने प्राचीन विठ्ठल मंदिर प्रसिद्ध आहे.
या मंदिराची स्थापना दिवंगत पोपटलाल अग्रवाल
यांच्या पूर्वजांनी केल्याचे सांगितले जाते.
1933 पासून येथे अखंड हरिनाम सप्ताह व विविध उत्सव सुरू झाले.
तात्यासाहेब देशपांडे हे या हरिनाम सप्ताहाचे प्रणेते होते.
त्या दरम्यान येथील वृद्ध भारतीय महिला शारदा मंडळाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
आषाढी एकादशीनंतरच्या चार महिन्यात म्हणजेच चातुर्मासात
मंदिरात नामसंकीर्तन केले जात असे.
हे शहरातील सर्वात मोठे आणि एकमेव विठ्ठल मंदिर असल्याने
आषाढीच्या वेळी या मंदिरात मोठी गर्दी असायची.
मंदिरातील उत्सवादरम्यान शहरासह देशभरातील कीर्तनकारांनी
येथे उपस्थिती नोंदवली आहे. याशिवाय मंदिरात प्रवचन,
हरिपाठ, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
Read also: https://ajinkyabharat.com/karnataka-governments-new-law-to-provide-job-reservation-to-local-youth/