आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलभक्तांची मोठी गर्दी असते.
तेच भक्तीमय वातावरण आणि तोच उत्साह दरवर्षी
आकोल्यातील जुन्या शहरातील विठ्ठल मंदिरात अनुभवायला मिळतो.
Related News
Gold Ring : १ ग्रॅम सोनं खूप कामाचं! एका ग्रॅमची अंगठी तयार होते का? किती रुपये लागतात? जाणून घ्या सविस्तर
सध्या देशात सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रम...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अळोशी आणि कळोशी गावांच्या शेतशिवारात वन्यजीव प्राणी रोही यांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी...
Continue reading
शुक्राचा कुंभ राशीत प्रवेश: कोणाचे नशीब चमकणार आणि प्रेमात कोणाला मिळणार यश ?
6 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश...
Continue reading
अकोला ते शिमला… आठ वर्षांनंतर बेपत्ता तरुणाचा चमत्कारिक शोध
गोशाळेत मजुरी करत जगत होता आयुष्य; ओळखपत्र तपासणीत उलगडली कहाणी, व्हिडिओ कॉलवर वडिलांच्या डोळ्यांत अश्रू
दरम्यान जयेश ...
Continue reading
अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोठी उमरी परिसरात काल भरदुपारी एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घ...
Continue reading
https://youtu.be/0fK1K6dPyqw?si=fwg4hRr1JgrnWWZH
अकोल्यात मकरसंक्रांतच्या दिवशी पतंग उडवण्याच्या छंदामुळे गंभीर अपघात घडला आहे. अकोल्यात...
Continue reading
बाळापुर तालुक्यासाठी अभिमानाची आणि प्रेरणेची बाब ठरली आहे. साध्या शेतकरी कुटुंबातील मोहम्मद सिफ़्तैन मोहम्मद अझमत या होनहार मुलान...
Continue reading
पातूर | प्रतिनिधी
वन सामाजिक वनीकरण विभागाकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या दुर्लक्षामुळे आणि न्यायालयीन आदेश असूनही न्याय न मिळाल्याने पातूर तालुक्यातील दोन रोजंदारी वनमज...
Continue reading
अकोला :निस्वार्थ रुग्णसेवा परिवार, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने स्व.कौशल्याबाई पांडुरंग भांगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य रक्...
Continue reading
2026 मधील ड्राय डे : कोणत्या दिवशी दारूची दुकाने राहणार बंद, सविस्तर महिन्यानुसार यादी मद्यप्रेमींनो लक्ष द्या
2026 सालात कोणत्या दिवशी दारूची दुकाने बंद...
Continue reading
मोठी राजकीय बातमी! भाजपा-शिंदे गटाची युती अखेर तुटली, 14 municipal मध्ये स्वतंत्र लढत, निकाल कधी?
Continue reading
जुन्या शहरातील हे विठ्ठल मंदिर ३२० वर्षे जुने असून
1933 पासून येथे विविध उत्सवांसह अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.
जुन्या शहरात समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले काळा मारोती मंदिर,
शहरातील आराध्यदैवत राजराजेश्वर मंदिर
तसेच तीनशे वर्षांहून अधिक जुने प्राचीन विठ्ठल मंदिर प्रसिद्ध आहे.
या मंदिराची स्थापना दिवंगत पोपटलाल अग्रवाल
यांच्या पूर्वजांनी केल्याचे सांगितले जाते.
1933 पासून येथे अखंड हरिनाम सप्ताह व विविध उत्सव सुरू झाले.
तात्यासाहेब देशपांडे हे या हरिनाम सप्ताहाचे प्रणेते होते.
त्या दरम्यान येथील वृद्ध भारतीय महिला शारदा मंडळाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
आषाढी एकादशीनंतरच्या चार महिन्यात म्हणजेच चातुर्मासात
मंदिरात नामसंकीर्तन केले जात असे.
हे शहरातील सर्वात मोठे आणि एकमेव विठ्ठल मंदिर असल्याने
आषाढीच्या वेळी या मंदिरात मोठी गर्दी असायची.
मंदिरातील उत्सवादरम्यान शहरासह देशभरातील कीर्तनकारांनी
येथे उपस्थिती नोंदवली आहे. याशिवाय मंदिरात प्रवचन,
हरिपाठ, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
Read also: https://ajinkyabharat.com/karnataka-governments-new-law-to-provide-job-reservation-to-local-youth/