मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या
हत्या प्रकरणात कुटुंबियांनी पोलिसांवर थेट आरोप केले आहेत.
आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठे भाष्य केले आहे.
नांदेड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली
असून सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी
बीडच्या पोलिसांवरच थेट आरोप केले आणि काही पोलिस अधिकाऱ्यांना या हत्येत सहआरोपी करावे असे म्हटले आहे.
Related News
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश),
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे ११ जुलैपासून सुरू होणाऱ्या कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून
राष्ट्रीय महामार्ग व गंगा कालवा मार्गावर वाहतुक...
Continue reading
अकोला,
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे आत्महत्येचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यंदा केवळ जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत ८० शेतकऱ्यांनी आत...
Continue reading
ठाणे |
मराठी हक्कासाठी निघालेल्या मोर्चात पोलिसांनी अडथळा आणल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?” असा थेट सवा...
Continue reading
चंदन जंजाळ
बाळापूर:- तालुक्यातिल निबां फाटा वर अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात जोर दरत आहे.
कुठे गावात तर कुठे शाळेच्या प्रणागणा तर काही ठिकाणी गावामध्ये गावठी दारु चे खुलेआम वि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा BRICS देशांवर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे.
"जो कोणी ब्रिक्सच्या अमेरिका-विरोधी ...
Continue reading
प्रतिनिधी आलेगांव
आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाच्या गजराने भारलेला दिवस! याच दिवशी शेकापूर फाट्यावरील
कै. हरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा, श्री. सुधाकरराव...
Continue reading
आलेगाव दिनांक ५ प्रतिनिधी आलेगाव ते बाभुळगाव रस्त्यावरील कार्ला लगत रस्त्यावर मोठ,
मोठे खड्डे पडले असून जड वाहनांच्या दळण वळणाने सडकेच्या दोन्ही कडच्या कडा खचून १२ ते १८ इंचाचे
...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
आज दिनांक ७ जुलै २०२५ रोजी अकोला रेल्वे स्टेशन परिसरात हवामानामुळे अचानक निंबाच्या झाडाची मोठी फांदी
तुटल्याने झाडावर वास्तव्यास असलेले सुमारे ६० बगळे – पिल्ले ...
Continue reading
कुरणखेड - राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघाताची मालिका सुरूच आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत .
असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डाळंबी जवळ आज दुपारी अपघात झाला यामध्ये का...
Continue reading
मुर्तिजापूर | शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर सोमवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.
मागून खाणाऱ्या व बेवारस अवस्थेत वावरत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह थेट बसस्थ...
Continue reading
प्रतिनिधी | आकोलखेड
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अकोलखेड येथील श्री विठ्ठल मंदिरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
गुण गौरव सोहळा आयोजन समितीतर्फे आयोजित या ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्याच्या ऐतिहासिक आणि १३५ वर्षे जुन्या कच्छी मशीदने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
'कच्छी मशीद अजान ॲप'च्या माध्यमातून अजान आता थेट...
Continue reading
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे.
आता नुकताच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
हे दिसले आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितले की, ज्या चाैकश्या अपेक्षित होत्या, त्या सरकारने सुरू केल्याआहेत.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने ज्या बाबी पाहिजे,
त्या केल्या आहेत. ज्या चौकशा अपेक्षित होत्या त्या सरकारने सुरू केल्या आहेत. मला विश्वास आहे,
संतोष देशमुख यांच्या हत्येतील कोणताही आरोपी न्यायालयातून सुटणार नाही.
फाशीची शिक्षा होईपर्यंत सरकार मागे लागणार आहे. कोणताही पुरावा नष्ट होणार नाही,
याची काळजी आमचे सरकार घेत आहे. या हत्येतील कोणताही मारेकरी सुटू नये,
तो फाशीपर्यंत गेला पाहिजे असा आमचा फोकस आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी अगोदरच भूमिका स्पष्ट केली आहे.
विभागीय महसूल आयुक्तालयावरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
विभागीय महसूल आयुक्तालय नांदेडला व्हावे अशी मागणी आहे,
पण लातूरकडून विरोध केला जात आहे. विभागीय महसूल आयुक्तालयाचा निर्णय घेताना नांदेड,
लातूरच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांचे रक्षण करणे हे भाजपचे हिंदूत्व आहे का?
असा प्रश्न उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उध्दव ठाकरे आता असच बोलत असतात.
त्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळेसच्या एक हजार बाबी आमच्याकडे आहेत.
पण, आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाहीत. आमच्या सरकारला जनतेने बहुमत दिले.
52 टक्केच्या वर मतं आम्हाला मिळाली आहेत. आज आमचा फोकस आरोप
More news here
https://ajinkyabharat.com/a-bai-kya-bolli-tumhi-tum-tutun-padta-amhi-khol-gallo-tar-shirsatancha-thackeray/