मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या
हत्या प्रकरणात कुटुंबियांनी पोलिसांवर थेट आरोप केले आहेत.
आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठे भाष्य केले आहे.
नांदेड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली
असून सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी
बीडच्या पोलिसांवरच थेट आरोप केले आणि काही पोलिस अधिकाऱ्यांना या हत्येत सहआरोपी करावे असे म्हटले आहे.
Related News
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात
करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा शर्मा या धन...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट शहरातील शनिवारा (मोठी मढी) येथे नुकताच माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन व नविन
पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी):
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेले
बँकांमधील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या ...
Continue reading
शिर्डी मध्ये नुकत्याच झालेल्या भिकारी यांच्या धडपडीमध्ये 50 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले होते.
यामध्ये काही भिकारी तर चक्क इंग्रजीमध्ये भीक मागताना...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच आतंकवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन
परिस्थितीत पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद आणि तयारीची चाचणी घेण्यासाठी,
अकोट शहर पोलिसां...
Continue reading
उत्साहात जपली जाते
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार जवळ असलेल्या रेल (धारेल) गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली
महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहा...
Continue reading
माना (प्रतिनिधी - उद्धव कोकणे):
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन.एम.एम.एस (NMMS) शिष्यवृत्ती
परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, जिल्हा परिषद...
Continue reading
मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे
सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला.
या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अ...
Continue reading
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे.
आता नुकताच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
हे दिसले आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितले की, ज्या चाैकश्या अपेक्षित होत्या, त्या सरकारने सुरू केल्याआहेत.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने ज्या बाबी पाहिजे,
त्या केल्या आहेत. ज्या चौकशा अपेक्षित होत्या त्या सरकारने सुरू केल्या आहेत. मला विश्वास आहे,
संतोष देशमुख यांच्या हत्येतील कोणताही आरोपी न्यायालयातून सुटणार नाही.
फाशीची शिक्षा होईपर्यंत सरकार मागे लागणार आहे. कोणताही पुरावा नष्ट होणार नाही,
याची काळजी आमचे सरकार घेत आहे. या हत्येतील कोणताही मारेकरी सुटू नये,
तो फाशीपर्यंत गेला पाहिजे असा आमचा फोकस आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी अगोदरच भूमिका स्पष्ट केली आहे.
विभागीय महसूल आयुक्तालयावरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
विभागीय महसूल आयुक्तालय नांदेडला व्हावे अशी मागणी आहे,
पण लातूरकडून विरोध केला जात आहे. विभागीय महसूल आयुक्तालयाचा निर्णय घेताना नांदेड,
लातूरच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांचे रक्षण करणे हे भाजपचे हिंदूत्व आहे का?
असा प्रश्न उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उध्दव ठाकरे आता असच बोलत असतात.
त्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळेसच्या एक हजार बाबी आमच्याकडे आहेत.
पण, आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाहीत. आमच्या सरकारला जनतेने बहुमत दिले.
52 टक्केच्या वर मतं आम्हाला मिळाली आहेत. आज आमचा फोकस आरोप
More news here
https://ajinkyabharat.com/a-bai-kya-bolli-tumhi-tum-tutun-padta-amhi-khol-gallo-tar-shirsatancha-thackeray/