महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न,
पाणीटंचाई, आणि महागाई यांसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर सखोल चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत,
Related News
अभिषेक बॅनर्जी संतप्त जमावाचा हल्ला : पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) चे खासदार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भा...
Continue reading
अकोल्याचा सार्थक ढोलेचा जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक पटकावत भारताला मिळवून दिला अभिमानाचा क्षण
अकोला जिल्ह्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर...
Continue reading
नवी दिल्ली : सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारताने जलव्यवस्थापनाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलल्याची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानकडे वाहणाऱ्या पाण...
Continue reading
भारतीय स्वयंपाकघरातील सुवासिक वारसा: जगभर राज्य करणारे 6 देशी मसाले
भारताला “Land of Spices” म्हणजेच मसाल्यांची भूमी म्हणून ओळखले जाते, आणि ही ...
Continue reading
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे नेमकं काय? मोठ्या मुलींच्या आयुष्यातील अदृश्य ताण आणि आयुष्यभराची चिंता
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे काय : घरातील मोठी मुलगी असणं अनेकदा अभिमा...
Continue reading
Kattalan Review : स्टाईल आणि अॅक्शनचा तडका, पण कथेत भावनिक खोलीचा अभाव
Kattalan Review : ‘मार्को’सारख्या प्रचंड चर्चेत राहिलेल्या आणि यशस्वी...
Continue reading
अबूधाबीमध्ये हिजाब परिधान केल्याने अंकिता लोखंडे ट्रोल; सोशल मीडियावर धर्मांतराच्या चर्चांना उधाण
अबूधाबीती...
Continue reading
iPhone 18 Pro लॉन्चपूर्वी मोठी लीक! ‘डार्क चेरी’ आणि ‘स्काय ब्लू’ रंगांची चर्चा; Apple पुन्हा बदलणार डिझाइन?
Appleच्या आगामी iPhone 18 Pro मालिक...
Continue reading
Twisha Sharma च्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! 20 लाखांचे शेअर्स, CCTV लॉग्स आणि शेवटच्या 40 मिनिटांचा तपास; CBIच्या रडारवर संपूर्ण कुटुंब
अभिनेत्री आणि मॉडेल
Continue reading
मानसशास्त्राचा दावा! ज्यांचे जवळचे मित्र नसतात, त्यांच्यात लपलेली असते ही एक सवय; तुम्हीही असे आहात का?
मानसशास्त्राचा दावा! जवळचे मित्र नसलेल्या लोकांमध्ये असते ही एक सवय : प्रत्...
Continue reading
आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरले. पाणीटंचाईच्या समस्यांवर
उपाययोजना करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चर्चांना उत्तर देताना सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची
अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. तसेच, पाणीटंचाईच्या समस्येवर जलसंपत्ती विकास योजनांचा आढावा घेतला
जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थविषयक निर्णय आणि विकासकामांवर लक्ष केंद्रित केले जाईल,
असे आश्वासन दिले. विधिमंडळाच्या या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे, कारण अनेक गंभीर समस्यांवर चर्चा होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/shetkaryas-suicide-is-a-heart-wrenching-incident-of-sustainable-measurement-and-loan-marketing-system/