अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील हिंगणा निंबा येथे सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे एका
शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. साहेबराव तायडे असे या शेतकऱ्याचे नाव असून
, त्यांच्याकडे अवघी दोन एकर शेती होती.
Related News
मोगऱ्यापासून हिबिस्कसपर्यंत : उन्हाळ्यातील ताजेतवाने फुलांचे ६ नैसर्गिक पेय
मोगऱ्यापासून हिबिस्कसपर्यंत; उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी 6 फुलांची...
Continue reading
सहारा वाळवंटात मृत्यूचा सापळा; ट्रक बंद पडल्याने 50 भाविकांचा करुण अंत, दोन जणांचा चमत्कारिक बचावआफ्रिका खंडातील सहारा वाळवंटातून एक अत्यंत हृदयद्राव...
Continue reading
जून महिना खरोखरच बदलू शकतो का तुमचे प्रेमजीवन? ‘June Theory’मागील सत्य काय सांगते?
June Theory : प्रत्येक वर्षाची सुरुवात होताच लोक नवीन संकल्प करतात. काहीजण फिटनेसचे ध्येय ठेवतात...
Continue reading
झटपट आणि चविष्ट कम्फर्ट मील: Burnt Garlic Noodles ची वाढती लोकप्रियता
घरच्या घरी काही मिनिटांत तयार होणारा स्वादिष्ट पदार्थ; प्रत्येक नूडल्स प्रेमीसाठी खास पर्यायआजच्या धावपळी...
Continue reading
अकोला GMCH मध्ये धक्कादायक घटना: पाठीवर पती, हातात लहान मूल आणि पोटाला बॅग घेऊन पत्नीची रुग्णालयात संघर्षमय धावपळ
अकोला जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद...
Continue reading
चहा जास्त कडक आणि कडू झाला? फेकू नका; या सोप्या उपायांनी चवदार बनवा
चहा हा भारतासह जगभरातील कोट्यवधी लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सकाळची सु...
Continue reading
हॉर्मुज सामुद्रधुनीत अमेरिका-इराण आमनेसामने
US-Iran Update : हॉर्मुजमध्ये इराणचे ड्रोन पाडत अमेरिकेचा जोरदार पलटवार; आखातातील तणाव पुन्हा शिगेला
अमेर...
Continue reading
मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट पडण्याचे संकेत? काँग्रेसकडून थेट मविआतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव, राजकारणात खळबळ
राज्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी आण...
Continue reading
Gullak 5 Review : गीतेजली कुलकर्णी ठरली सीझनची खरी हिरो; मिश्रा कुटुंब पुन्हा जिंकते प्रेक्षकांची मने
Continue reading
‘कारण आम्ही मूर्ख होतो’; भारताने अनेक वर्ष अमेरिकेचा फायदा घेतला, ट्रम्प यांचा पुन्हा आरोप
भारत आणि अमेरिका यांच्यात बहुप्रतिक्षित व्यापार करारावर चर्चा सुरू असताना अमेरिकेचे राष्...
Continue reading
तायडे यांच्या नावावर जिल्हा बँकेचे 60,000 रुपयांचे कर्ज थकीत होते.
अनेक प्रयत्नांनंतरही नापिकीमुळे उत्पादनात यश येत नसल्याने आणि कर्जाचा डोंगर वाढत
असल्याने त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
या दुर्दैवी घटनेने गावात शोककळा पसरली असून, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि आत्महत्या
हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तायडे यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून,
शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी सर्व स्तरांतून होऊ लागली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/contribution-of-the-students-of-the-country-is-very-important-ajit-kumbhar/