ज्या मनुस्मृतीने छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाकारला त्याच
मनुस्मृतीचे दहन २५ डिसेंबर १९२७ ला रायगडाच्या पायथ्याशी,
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि खऱ्या अर्थाने समाजातील प्रत्येक
वंचित घटकाला न्याय स्वातंत्र्य, समता,बंधुता या संविधानिक मूल्यांना घेऊन जगण्याचा हक्क मिळून दिला,
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
ज्या मनुस्मृती मध्ये,स्त्री जातीला,शिक्षणाचा अधिकार नव्हता,
दुसरे लग्न करण्याचे अधिकार नव्हते,पती वारल्यानंतर,तिच्या प्रॉपर्टीमध्ये,पत्नीचा अधिकार नव्हता,व पत्नीला
सती जाण्याची प्रथा होती,बाबासाहेबांनी, संपूर्ण भारतातील शोषित पीडित बहुजन आणि सर्व जाती जमाती मधील
स्त्रीयांवरच नाही तर संपूर्ण भारतावर अनंत उपकार मनुस्मृतीला जाळून केले.या सर्व मनुस्मृतीमध्ये,स्त्री जातीला अधिकार
नाकारले होते या देशातील प्रत्येक स्त्री जातीला मनुस्मृतीच्या कायद्यातून,
घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्त केले,आम्हाला खरे अधिकार,भारतीय सविधानाने दिले,
संविधानामुळे या देशाला खरी मुक्ती मिळाली,आज २५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस आहे.व स्त्री जातीला मुक्ती मिळाली
तो दिवस आज आहे.त्या दिवसाला स्त्री मुक्ती दिवस असे म्हणतात.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला
त्रिवार अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला बौद्ध समाज संघर्ष समिती अकोला जिल्हा
अध्यक्ष गजनानभाऊ कांबळे, जिवन डिगे आकाश सिरसाट सचिव अश्वजीत शिरसाट, गौरव डोंगरे,
संतोष गवई,युवराज भागवत, रॉकी निल, संकेत कांबळे, आदेश इंगळे, रोहित शेगावकर,राहुल
शिरसाट,सुमित इंगळे, सुमित वाकोडे,आदित्य निखाडे, संतोष दाभाडे
दंदी, विशाल आग्रे यांचे सह बौध्द समाज संघर्ष समिती चे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/duchakiswaracha-accident-at-wadegaon-akola-tea-point/