देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांचे वाटोळं करायचं होतं. आम्ही
मराठ्यांना मोजत नाही, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं.
आजपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही, हा सत्ताधारी
Related News
७ जून २०२५
पातूर : अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली
असून दुचाकीवरील दोन व्यक्ती जखमी झाले असल्याचे निदर्शनास आले,मात्र अवैधरित्या डिझेल वा...
Continue reading
अकोट
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखड्या अंतर्गत अकोट नगर परिषदने उत्कृष्ट
कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम व अमरावती विभागात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या उ...
Continue reading
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि उबाठा
गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा जोमात सुरु असताना मुंबईत मनसेला जोरदार हाद...
Continue reading
दिल्ली |
दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कडक उन्हाचा आणि उकाड्याचा हंगाम परतला आहे.
गेल्या काही दिवसांतील वादळ आणि पावसाचा कालावधी संपल्यानंतर आता
राजधानीत तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्...
Continue reading
दानापूर : ( वा )
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दानापूर परिसरातील शेतकऱ्यांना
मोठा दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे थांबलेल्या मशागती...
Continue reading
दानापूर : (वा)
अकोला येथे लग्न समारंभआटोपून परत येत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना
दि. ५ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता दानापूर येथे घड...
Continue reading
अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताचे सत्र सुरूच आहे.
दरम्यान आज सकाळीही अकोल्याच्या अकोट अजनगांव मार्गावर खाई नदीवरील पुलाजवळ एका
मोटरसायकल स्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात भीष...
Continue reading
राज्य सरकारने महाराष्ट्रात ‘राज्य अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन केल्याबद्दल महायुती
सरकारचे उमेश पवार यांनी अभिनंदन केले आहे.
राज्य निर्मितीनंतर प्रथमच आदिवासी समाजासाठी स्वतंत...
Continue reading
अकोला |
अकोल्यात रस्ते अपघातांची वाढती संख्या पाहता आरटीओ विभागाने मोठे पाऊल उचलले आहे.
जिल्ह्यात "रोड सेफ्टी व्हिजन व्हॅन" कार्यान्वित करण्यात आली असून ती आधुनिक तंत्रज्ञानाने स...
Continue reading
आज दिनांक06-06-2025 रोजी दुपारी फिरते पथक 2 . आरटीओ अमरावती चे पथक,,अकोला हायवे विमानतळ बेलोरा
येथे तपासणी करत असता एक ऑटो चालक आमच्या जवळ येवून सांगितले 200 मीटर मागे अमरावती र...
Continue reading
अकोला पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वात बकरी ईद सणाच्या
पार्शवभूमीवर शांतता व सुव्यवस्थेसाठी पथसंचलनाचे आयोजन केले होते.पथसंचलन पोस्टे जुने
शहर हद्द...
Continue reading
अकोल्यात बस स्टँड चौकात पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलेल्या उमेश पुरीच्या
निषेधार्थ अकोल्यात जन सत्याग्रह संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केल. शहराच्या प्रमु...
Continue reading
म्हणून त्यांचा निर्णय होता; मात्र आता त्यांना मत द्यायची की
नाही, हे मराठा समाजाच्या हाती आहे. सत्तेत असूनही देवेंद्र
फडणवीस यांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही. त्यामुळे आता
देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही शांत
बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच मनोज जरांगे यांनी आज
माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आरक्षणाच्या
मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं.
देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य
बेचिराख करण्याचं काम केलं आहे. मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य
उद्ध्वस्त झालं पाहिजे, यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. ज्या
मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलं, त्याच मराठ्यांना बेचिराख कसं
करता येईल, यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. सत्तेचा वापर देवेंद्र
फडणवीस यांनी मराठ्यांच्या विरोधात केला. शिंदे सरकार
आपल्याला आरक्षण देईल, अशी अपेक्षा मराठा समाजातील
गोरगरीब जनतेला होती; मात्र आता ती अपेक्षा फोल ठरली, अशी
प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली. सामाजिक चळवळीत काम
करीत असताना वैचारिक मतभेद असतात; पण मराठ्यांच्या
पोरांना आरक्षण मिळू द्यायचं नाही, मराठा समाजाचे पोरं मोठे
झाले, तर आपलं काय होईल, मराठ्यांची पोरं आरक्षणापासून
तसेच नोकऱ्यांपासून शिक्षणापर्यंत वंचित राहिले पाहिजे, हे पोरं
भिकारी झाले पाहिजे, हे वचन देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं होतं.
त्यांनी सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांच्या विरोधात अनेक षडयंत्रे
रचली. त्यांची चाल आता यशस्वी झाली, अशी टीकाही मनोज
जरांगे यांनी केली. आतापर्यंत निर्णय घेणे हे देवेंद्र फडणवीसांच्या
हातात होतं. सत्ता त्यांच्या हातात होती. म्हणून त्यांनी मराठ्यांच्या
आरक्षणाचा निर्णय घेतला नाही. उलट मराठ्यांना डिवचण्यासाठी
मुद्दाम १७ जातींचा समावेश ओबीसीत केला, पण मराठ्यांना
आरक्षण दिलं नाही.
Read also:https://ajinkyabharat.com/omar-abdullah-will-take-oath-as-chief-minister-of-jammu-and-kashmir-today/