देवेंद्र फडणवीस यांना मराठ्यांचे वाटोळं करायचं होतं. आम्ही
मराठ्यांना मोजत नाही, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं.
आजपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही, हा सत्ताधारी
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
म्हणून त्यांचा निर्णय होता; मात्र आता त्यांना मत द्यायची की
नाही, हे मराठा समाजाच्या हाती आहे. सत्तेत असूनही देवेंद्र
फडणवीस यांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही. त्यामुळे आता
देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही शांत
बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच मनोज जरांगे यांनी आज
माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आरक्षणाच्या
मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं.
देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य
बेचिराख करण्याचं काम केलं आहे. मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य
उद्ध्वस्त झालं पाहिजे, यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. ज्या
मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलं, त्याच मराठ्यांना बेचिराख कसं
करता येईल, यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. सत्तेचा वापर देवेंद्र
फडणवीस यांनी मराठ्यांच्या विरोधात केला. शिंदे सरकार
आपल्याला आरक्षण देईल, अशी अपेक्षा मराठा समाजातील
गोरगरीब जनतेला होती; मात्र आता ती अपेक्षा फोल ठरली, अशी
प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली. सामाजिक चळवळीत काम
करीत असताना वैचारिक मतभेद असतात; पण मराठ्यांच्या
पोरांना आरक्षण मिळू द्यायचं नाही, मराठा समाजाचे पोरं मोठे
झाले, तर आपलं काय होईल, मराठ्यांची पोरं आरक्षणापासून
तसेच नोकऱ्यांपासून शिक्षणापर्यंत वंचित राहिले पाहिजे, हे पोरं
भिकारी झाले पाहिजे, हे वचन देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं होतं.
त्यांनी सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांच्या विरोधात अनेक षडयंत्रे
रचली. त्यांची चाल आता यशस्वी झाली, अशी टीकाही मनोज
जरांगे यांनी केली. आतापर्यंत निर्णय घेणे हे देवेंद्र फडणवीसांच्या
हातात होतं. सत्ता त्यांच्या हातात होती. म्हणून त्यांनी मराठ्यांच्या
आरक्षणाचा निर्णय घेतला नाही. उलट मराठ्यांना डिवचण्यासाठी
मुद्दाम १७ जातींचा समावेश ओबीसीत केला, पण मराठ्यांना
आरक्षण दिलं नाही.
Read also:https://ajinkyabharat.com/omar-abdullah-will-take-oath-as-chief-minister-of-jammu-and-kashmir-today/