राज्याचे राजकारण दर तीन दिवसांनी बदलत आहे. आमचेही
सर्व लोक निवडणुका लढण्यासाठी तयार आहेत. भाजपाची
आमची युती खूप जुनी आहे. पण पत्रकारांनी ब्रेकिंग न्यूजसाठी
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
अलर्ट राहावं. कधीही ब्रेकिंग न्यूज येऊ शकते, असे सूचक विधान
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्ह यांनी केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ साली बंड केल्यानंतर
शिवसेनेतील अनेक नेते त्यांच्याबरोबर आले. विधानपरिषदेच्या
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्ह याही काही काळाने शिंदे गटात
सामील झाल्या होत्या. तसेच शिंदेंबरोबर कायम राहिलेले बच्चू कडू
हे आता त्यांची साथ सोडत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीची
आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी
प्रत्येक पक्ष आपापले मतदारसंघ आणि उमेदवार निश्चिती करत आहे.
उमेदवारही या पक्षातून त्या पक्षात जाण्याची तयारी करत असताना डॉ.
नीलम गोऱ्ह यांनी केलेले एक विधान सध्या चर्चे त आहे. “पत्रकारांनी अलर्ट
राहावे, कधीही ब्रेकिंग न्यूज मिळू शकेल”, असे सूचक विधान त्यांनी केले
आहे. सोलापूर दौऱ्यावर आल्या असताना गोहे म्हणाल्या की, राज्याचे
राजकारण दर तीन दिवसांनी बदलत आहे. आमचेही सर्व लोक निवडणुका
लढण्यासाठी तयार आहेत. भाजपाची आमची युती खूप जुनी आहे. पण
पत्रकारांनी ब्रेकिंग न्यूजसाठी अलर्ट राहावं. कधीही ब्रेकिंग न्यूज येऊ शकते.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष स्वतंत्र निवडणूक लढविणार का?
असा प्रश्न यावेळी गोहे यांना विचारण्यात आला. पण त्यांनी हसून यावर
उत्तर देणे टाळले. त्या म्हणाल्या, “मी असा कोणताही दावा केलेला नाही.
माझ्या तोंडी हे शब्द घालू नका. पण राजकारण बदलत आहे. काही जण
अचानक निवडणुकीला उभं राहणार नसल्याचं सांगतात. मग सांगतात
मुलाला उभं करणार. मुलगा काहीतरी वेगळं बोलतो. असेही त्या यावेळी म्हणाल्या.
Read also: https://ajinkyabharat.com/mahur-darshanahoon-parattana-bhavikanchya-vehicle-accident/