भारतीय जनता पार्टीचे विधानसभेत अपक्ष धरून ११२ आमदार
आणि इतरांच्या ५० आणि ४० असे असताना स्वाभाविकपणे भाजप
१५० ते १६० जागावर लढण्याची शक्यता आहे, असे प्रतिपादन उच्च
Related News
MIM चा राज्यसभेत प्रवेश? ओवैसींचा भडकलेल्या आमदारांचा दावा
बिहारमध्ये राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून राजकीय वातावरण तापल...
Continue reading
रिकव्हरी एजंटचे गैरवर्तन आणि गुंडगिरी : RBI ने आणले नवे नियम
RBI ने ठरवले 6 कठोर नियम : कर्ज वसुलीच्या नावाखाली होत असलेल्या अमानुष...
Continue reading
Metro Pillar Collapse Mumbai घटनेत मुलुंड येथे मेट्रो लाइन 4 चा स्लॅब रिक्षा व वाहनांवर कोसळून 3-4 जखमी. बांधकाम सुरक्षा, वाहतूक क...
Continue reading
सांगली जिल्हा परिषदेतील राजकीय भूकंप: शिंदे गट आणि अजित पवार गट महाविकास आघाडीसोबत युती करणार?
सांगली – राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी हलचल पाहायला मिळत आहे.
Continue reading
मनोज जरांगे पाटील पंढरपूरमध्ये सक्रिय; मारहाण आणि सुपारीसह गंभीर आरोप
मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे समाजसेवक मनोज जरांगे पाटील पु...
Continue reading
नाशिक महापालिकेत राजकीय समीकरणे बदलली; मनसेची मोठी खेळी, शिंदे गटाला पाठिंबा
नाशिक महानगरपालिकेत (NMC) राजकीय घडामोडींना वेग आला अस...
Continue reading
फेब्रुवारी 2026 मध्ये पहिला शनि प्रदोष व्रत – तारीख, शुभ वेळ आणि विशेष उपाय
फेब्रुवारी 2026 मध्ये पहिला शनी प्रदोष व्...
Continue reading
अजित पवारांच्या कथित विमान अपघातावर संशयाचे ढग; राष्ट्रवादीपाठोपाठ शिंदे गटाच्या नेत्याचं विधान, राजकीय वर्तुळात खळबळ
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारा एक दावा सध्या चर्चेत आला आह...
Continue reading
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला दौरा: विदीप जाधव यांच्या कुटुंबाला दिले सांत्वन
महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्...
Continue reading
व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच आमच्या
पक्षात शिस्त हे महत्त्वाचे आहे. देवेंद्र फडणवीस हे इतर दोन पक्षाचे
नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करत आहेत.
त्यामुळे नेमक्या किती जागा असतील हे फडणवीस सांगतील असे
ही ते म्हणाले आहेत. तसेच कोथरूड विधानसभा मला लढवायची आहे.
यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील मुरलीधर मोहोळ आणि धनंजय महाडिक
यांना देखील मार्गदर्शन करायचं असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले
आहेत. चंद्रकांत पाटील यांनी सकाळी करवीर निवासिनी अंबाबाईचे
दर्शन घेतले. यावेळी सर्वांना सुख समृद्धी मिळावी तसेच राज्यात महिला
सबलीकरण व्हाव महिला सुरक्षित व्हाव्यात असे साकड त्यांनी अंबाबाई
देवीकडे घातलं आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत दादा यांनी
अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले. नवरात्रीची सुरुवात झाली
आहे आणि पहिल्या दिवशी आई अंबाबाई आणि तुळजाभवानीची
ओटी भरायची ठरवले होते. इथे ओटी भरून आता तुळजापूरला
निघालो आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/chief-justice-chandrachud-expresses-caste-based-discrimination-in-prisons-kelly-khant/