आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची
महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. उद्धव ठाकरेंनी दादरच्या
शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी गोंधळ गीताचा
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
अनावरण सोहळा पार पडला. या सोहळ्यावेळी घेतलेल्या पत्रकार
परिषदेत उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याबद्दल भाष्य केले.
“आजपासून नवरात्री सुरू होत आहे. मी आपल्या माध्यमांच्या
माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. परंपरे प्रमाणे आपण दसरा
मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार आहोतच. आज नवरात्र सुरू
होत आहे. जगदंबेचा उत्सव आहे. महिषासूर मर्दिनी, असूरांचा वध
करून, जे आसूर माजले होते, त्याचा वध करणाऱ्या मातेचा दिवस
आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“आजची पत्रकार परिषद राजकीय नाही. राज्यात जे अराजक
माजलं आहे. त्यावर एक गाणं आलं आहे. राज्यात तोतयेगिरी
सुरू आहे. असंच अराजक शिवाजी महाराजांच्यावेळी राज्यावर
आलं होतं. तेव्हा एकनाथांनी बये दार उघड आरोळी मारली होती.
या तोतयेगिरीचा नायनाट करण्यासाठी आपण गाणं तयार केलं
आहे. देवी आणि जनतेच्या चरणी सादर करत आहोत. गाणं
ऑडिओ आहे”, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
Read also: https://ajinkyabharat.com/katepurna-prakalpatoon-22-49-d-l-g-m-water-immersion-in-one-month/