राज्य शासनाने GR काढला
राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व
विशेष मागास प्रवर्गातील पात्र ७५ विद्यार्थ्यांना २०२४-२५ या
Related News
इंझोरी | ता. १७ एप्रिल २०२५ –
जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि ओपन लिंक्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या
आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमात इंझ...
Continue reading
मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या बेस्टच्या एका बसला आज दुपारी अचानक
भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे ...
Continue reading
अकोला. गळंकी रोड गुलजारपूर वस्तीत अमरधाम स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत आली
असून ही स्मशानभूमी सद्यस्थितीत शेवटच्या घटका मोजत असल्याचा दिसत आहे.
अकोला शहरातील डाबकी...
Continue reading
मुंबई | ता. १७ एप्रिल २०२५ —
भारतातील पहिल्या उच्चगती रेल्वे मार्गासाठी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
जपान सरकारकडून भारताला दोन शिंकान्सेन बुलेट ट्रेन स...
Continue reading
अकोला | ता. १७ एप्रिल २०२५ —
अकोल्यामध्ये केंद्र सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने !
केंद्र सरकारने नॅशनल हेरॉल्ड संबंधित मालमत्ता जप्त करून
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार स...
Continue reading
मेरठ (उत्तर प्रदेश) | ता.
१६ एप्रिल २०२५ — उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील ब्रह्मपुरी पोलीस ठाणे हद्दीतून एक
धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. अजीम नावाच्या एका तरुणाने
आपल्या भावाक...
Continue reading
राजसमंद (राजस्थान) | ता.
१६ एप्रिल — राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील देलवाडा परिसरात आज एक भीषण अपघात झाला.
वरात घेऊन जाणारी एक खासगी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली.
...
Continue reading
अकोला | ता. १७ एप्रिल —
अकोल्यात पाणी प्रश्नाने उग्र रूप घेतलं असून शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे.
शहरात सुरु असलेल्या पाण्याच्या टंचाईविरोधात आज महापालिकेच्या जलप्रदाय विभा...
Continue reading
कोल्हापूर | ता. १७ एप्रिल —
"नाद करा पण कोल्हापूरकरांचं कुठं!" म्हणत कोल्हापूरकर फुटबॉलप्रेमींनी आपल्या
जल्लोषाचा अनोखा अंदाज दाखवला; मात्र यावेळी हा नाद थेट आयोजकांनाच महागात पड...
Continue reading
राजकोट | ता. १७ एप्रिल —
शहरातील इंदिरा सर्कलजवळ आज सकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात शहर बसने अनेक
वाहनांना जोरदार धडक दिल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेने संपू...
Continue reading
श्रीकांत पाचकवडे, अकोला |
ता. १७ एप्रिल — ग्रामीण विकासाचा मेरूमणी समजल्या जाणाऱ्या अकोला
जिल्हा परिषदेचा कारभार सध्या अक्षरशः रामभरोसे झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
सोमवारी (त...
Continue reading
अकोला, ता. १७ एप्रिल — अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या जवळच काल सायंकाळी
एक ट्रक अचानक पेट घेतल्याची घटना घडली.
संबंधित ट्रक एका खाजगी पाणी बॉटल उत्पादन करणाऱ्या कंपनीचा अ...
Continue reading
वर्षासाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात
आली आहे. याबाबत २६ सप्टेंबरला राज्य सरकारने शासन निर्णय
जारी केला. ओबीसी संघटनांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता
त्यानंतर ३ दिवसांत राज्य सरकारकडून ही पाऊले उचलण्यात
आली. ओबीसी संघटनांच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी
तातडीने बैठक घेतली. त्यात पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात
आली. संघटनेनं मागणी केल्यानंतर ३ दिवसात हा प्रश्न मार्गी
लावल्यामुळे ओबीसी संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.
राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व
विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च
शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती योजना २०१९-१९पासून लागू
करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष
सहाय्य विभागाच्या ३० ऑक्टोबर २०२३च्या शासन निर्णयानुसार
विद्यार्थ्यांची संख्या ७५ इतकी करण्यात आली आहे.
२०२४-२५ या वर्षाकरिता परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
योजनेंतर्गत सुरुवातीला अर्ज मागविण्यात आले. या अर्जाची इतर
मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक यांच्या
अध्यक्षतेखाली गठीत समितीने छाननी करून अर्जातील त्रुटींची
पूर्तता करून अभ्यासक्रमनिहाय गुणवत्ता यादी तयार केली. ही
यादी १० सप्टेंबरला राज्य सरकारला सादर केली. यानंतर इतर
मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव यांच्या
अध्यक्षतेखाली गठीत समितीने २३ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत
पात्र ७५ विद्यार्थ्यांची निवड केली. या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च
शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्याची बाब सरकारच्या
विचाराधीन होती. पण, २६ सप्टेंबरला यासंदर्भातील शासन निर्णय
जारी करण्यात आला आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ मिळविणाऱ्या
विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा फायदा देशसेवेसाठी करून देणे
आवश्यक राहणार आहे तशा आशयाचे हमीपत्र लिहून द्यावे
लागणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/covid-warrior-family-members-one-crore-rupees-cm-atishi/