नेपाळची राजधानी काठमांडू येथील सखल भाग रविवारी
मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले. अनेक ठिकाणी भूस्खलन
झाले. ज्यामुळे देशातील विविध भागातील नागरिकांना मोठ्या
Related News
वणीसह परिसरात दि. 18 ला 5 वाजताच्या दरम्यान पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी
लावली त्यात शहर तसेच परिसरात मोठे नुकसान झाले असून अनेकांचे घराचे टिनपत्रे, वॉटर टँक, झाडे,
कं...
Continue reading
अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातल्या दहीगाव येथील घटनेत हिंदू समाज बांधवांवर
खोटे व चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ आज तेल्हारा बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले ह...
Continue reading
अलीगढ (उत्तर प्रदेश) :
अलीगढ शहरातील अतरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 'ख्वाजा' नावाच्या हॉटेलमध्ये एका मोठ्या वादाला तोंड फुटले आहे.
येथे जेवणासाठी आलेल्या ग्राहकांना देवी-दे...
Continue reading
नवी दिल्ली : तब्बल पाच वर्षांच्या खंडानंतर कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा एकदा 2025
मध्ये सुरू होणार आहे. भारत आणि चीनमधील द्विपक्षीय तणाव कमी झाल्यानंतर ही ऐतिहासिक यात्रा
पुन्हा ...
Continue reading
आई-पुत्राने मिळून फरशीच्या तुकड्याने केलं हत्येचं भयावह कृत्य
पुणे – चंदननगर परिसरात गुरुवारी रात्री एका तरुणाचा फरशीच्या तुकड्याने वार
करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे....
Continue reading
हायवे लगत झाडांना आग लावून पाडण्याचे कटकारस्थान; वनविभागाच्या निष्क्रियतेमुळे वाढत आहे धाडस
पातूर (ता.१८ एप्रिल): शहर व परिसरातील झाडे तोडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून
आता ‘...
Continue reading
अकोला –
ख्रिश्चन धर्मातील अत्यंत पवित्र आणि दु:खद दिवस मानला जाणारा गुड फ्रायडे अकोला
शहरात भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
येशू ख्रिस्तांना क्रूसावर चढवण्यापूर्वी ज्या यातना देण...
Continue reading
जालना: एका महिन्याच्या चिमुरड्या मुलीला विहिरीत फेकणाऱ्या आई-वडिलांना अटक
जालना जिल्ह्यातील चंदनझिरा येथे माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
अवघ्या एका महिन्या...
Continue reading
उत्तराखंडातील ऋषिकेशमध्ये राफ्टिंगदरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली असून,
एका युवकाचा गंगा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत अ...
Continue reading
आज जय श्री राम ग्रुप ने परस गौ रक्षण केंद्र में गौसेवा का एक सराहनीय कार्य किया।
ग्रुप के सदस्यों ने मिलकर गौमाताओं को गर्मी से राहत देने हेतु 500 किलो तरबूज खिलाए।
गर्मी के ...
Continue reading
अकोला:
शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
शहरातील आठ प्रार्थनास्थळांमध्ये ...
Continue reading
बुरहानपूर (मध्यप्रदेश) –
येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून,
अवघ्या १७ वर्षांच्या मुलीने आपल्या प्रियकर आणि त्याच्या तीन मित्रांच्या मदतीने
आपल्या २५ वर्षीय पतीचा निर्घृण खून ...
Continue reading
प्रमाणावर हानी पोहोचली. हाती आलेल्या माहितीनुसार, देशातील
विविध भागात महापूर आला आहे. ज्यामुळे शेकडो नागरिकांचा
मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक बेपत्ता आहेत. जून ते सप्टेंबर
दरम्यान पडणारा मान्सून पाऊस अनेकदा संपूर्ण दक्षिण
आशियामध्ये प्राणघातक पूर आणि भूस्खलन घडवून आणतो.
पाठिमागिली काही वर्षांमध्ये घडलेल्या घटनांवरुन निर्सर्गाचा एक
पॅटर्न निरीक्षकांच्या लक्षात आले आहे. दरम्यान, तज्ञांनी असा
इशारा दिला आहे की हवामान बदलामुळे या आपत्तींची वारंवारता
आणि तीव्रता वाढत आहे. नद्या ओसंडून वाहत आहेत आणि रस्ते
आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
त्याचाच एक परिणाम म्हणून पूर्व आणि मध्य नेपाळचा मोठा भाग
शुक्रवारपासून पाण्याखाली गेला आहे. मान्सून पावसामुळे नैसर्गिक
अढथळे निर्माण होत असल्याने मदत पोहचविण्यास विलंब होतो
आहे. परिणामी मृतांच्या संख्येत वाढ होऊ शकते. पोलिस प्रवक्ते
दान बहादूर कारकी यांनी ए. एफ. पी. ला सांगितले की बेपत्ता
व्यक्तींचा शोध सुरू आहे आणि आणखी बरेच जण दुर्गम भागात
अडकले असण्याची शक्यता आहे. मृतांची संख्या 101 वर
पोहोचली असून 64 जण बेपत्ता असल्याची अधिकृत माहिती
आहे. पण, अद्याप माहिती उपलब्ध नसलेल्या पण बेपत्ता
असलेल्यांची संख्या शेकडोंमध्ये असू शकते. आमचे शोध आणि
बचाव कार्य प्रभावित भागात सुरू आहे. स्थानिक हवामान
विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काठमांडूमध्ये केवळ 24 तासांत
240 मिलीमीटर पाऊस पडला, जो 1970 नंतर शहरातील
सर्वाधिक नोंद झालेला पाऊस आहे. बागमती नदी आणि तिच्या
उपनद्या ओसंडून वाहू लागल्या, त्यामुळे जवळपासची घरे आणि
वाहने पाण्याखाली गेली, ज्यामुळे रहिवाशांना उंचावर स्थलांतरीत
व्हावे लागले. मदत पथकाने आतापर्यंत 3,300 लोकांची सुटका
केली आहे, परंतु अनेक भाग अजूनही पाण्याखाली आहेत.
बचावकार्यात मदत करण्यासाठी हेलिकॉप्टर्स आणि मोटार
बोटींसह 3,000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात
आले आहेत आणि वाचलेल्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी
राफ्टचा वापर केला जात आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/covid-warrior-family-members-one-crore-rupees-cm-atishi/