रिसोडच्या मुस्लीम बांधवांचा आदर्श निर्णय
येत्या १७ सप्टेंबरला गणेश विसर्जन सोहळा शांततेत आणि सामाजिक
सलोख्यात पार पडावा, या दरम्यान कायदा-सुव्यवस्था बाधित होऊ
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
नये म्हणून रिसोडच्या मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी
१६ सप्टेंबरला साजऱ्या होणाऱ्या ईद-ए-मिलादुन्नबी सणाची शोभायात्रा
१८ सप्टेंबरला काढण्याचा आदर्श निर्णय त्यांनी ९ सप्टेंबरला घेतला आहे.
रिसोड पोलिस स्टेशनमध्ये ९ सप्टेंबर रोजी ठाणेदार भुषण गावंडे यांच्या
अध्यक्षतेखाली मुस्लिम समाजाचे मौलवी व प्रतिष्ठित नागरिकांची सभा
बोलाण्यात आली होती. या सभेमध्ये आगामी गणेश विसर्जन सोहळा आणि
मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेल्या ईद-ए-मिलादुन्नबी उत्सव. या विषयावर
चर्चा करण्यात आली. यावेळी मुस्लिम समाजाच्यावतीने सर्वानुमते १६ सप्टेंबरला
साजऱ्या केल्या जाणाऱ्या ईद- ए-मिलादुन्नबीची शोभायात्रा १६ सप्टेंबरऐवजी १८
सप्टेंबरला काढण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही अनेक वेळा हिंदू मुस्लिमांचे
सण एकत्रित आल्याने रिसोड येथील मुस्लिम बांधवांनी असे आदर्श निर्णय घेऊन
सामाजिक एकोप्याची प्रचिती दिली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/contradiction-of-rahul-gandhis-statement/