सर्वे करून मदत द्या अन्यथा समाधी आंदोलन
उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात संततधार पावसाने शेतातील पिकांचे
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
अतोनात नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना शेतीची
मशागत सुद्धा करता आली नाही त्यामुळे पिकाची वाढ खुंटली व काही
ठिकाणी तूर पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. याबाबत शासन
स्तरावरून कुठलाही सर्वे हा शासनाच्या महसूल अथवा कृषी विभागाने
केला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी
शासनाने ताबडतोब सर्वे करावा हा सर्वे न झाल्यास अन्यायग्रस्त शेतकरी
आपापल्या शेतात समाधी आंदोलन करतील असे निवेदन शेतकरी पुत्र
गोपाल पोहरे यांच्या नेतृत्वात आज बाळापूर तालुका उपविभागीय अधिकारी
व तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थितीत होते.
Read also: https://ajinkyabharat.com/north-koreas-kim-jong-un-gives-fashi-education-to-30-officials/