सर्वे करून मदत द्या अन्यथा समाधी आंदोलन
उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात संततधार पावसाने शेतातील पिकांचे
Related News
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
अकोल्यात रस्ते सुरक्षेसाठी आरटीओचा नवा फंडा; रोड सेफ्टी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती आणि त्वरित कारवाई
अपघाताच्या ठिकाणी वेळेवर धावले आरटीओचे फिरते पथक; तीन जणांना वाचवले, बालक सुखरूप
बकरी ईद पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांचे पथसंचलन; शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा सज्ज बंदोबस्त
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
१७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
अतोनात नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना शेतीची
मशागत सुद्धा करता आली नाही त्यामुळे पिकाची वाढ खुंटली व काही
ठिकाणी तूर पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. याबाबत शासन
स्तरावरून कुठलाही सर्वे हा शासनाच्या महसूल अथवा कृषी विभागाने
केला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी
शासनाने ताबडतोब सर्वे करावा हा सर्वे न झाल्यास अन्यायग्रस्त शेतकरी
आपापल्या शेतात समाधी आंदोलन करतील असे निवेदन शेतकरी पुत्र
गोपाल पोहरे यांच्या नेतृत्वात आज बाळापूर तालुका उपविभागीय अधिकारी
व तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थितीत होते.
Read also: https://ajinkyabharat.com/north-koreas-kim-jong-un-gives-fashi-education-to-30-officials/