बांगलादेशातील हिंसक निदर्शनांनंतर शेख हसीना यांना
ढाका सोडून जावे लागले. आता देशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली
अंतरिम सरकार स्थापन झाले आहे, मात्र त्यानंतरही शेख हसीना यांचा त्रास
Related News
प्रतिनिधी, रांची | १७ एप्रिल २०२५
झारखंडच्या राजधानी रांचीमध्ये पहिल्यांदाच भारतीय वायुदलाचा दोन दिवसीय
भव्य एअर शो आयोजित करण्यात येत आहे. १९ आणि २० एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते १०...
Continue reading
तिनिधी, दिल्ली | १७ एप्रिल २०२५
दिल्लीतील उत्तर-पूर्वेकडील मुस्तफाबाद भागात आज पहाटे एक भीषण दुर्घटना घडली.
शक्ती विहार परिसरातील चार मजली इमारत भरधाव वेगाने कोसळल्याने आतापर्यंत...
Continue reading
प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घडामोड समोर आली आहे.
म.न.से अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
प्रमुख उद्धव ठाकरे यांना थे...
Continue reading
प्रतिनिधी, अकोलासध्या विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.
अकोला जिल्ह्यात तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून,
याचा परिणाम फक्त माणसांवरच नव...
Continue reading
ऑनलाईन प्रतिनिधी |
जंगलात घडणाऱ्या जनावरांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील,
पण एका माकडाच्या टोळक्यांनी ‘गँगवॉर’सारखी भीषण झटापट केल्याचा
थरारक व्हि...
Continue reading
मैनपुरी | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला आहे.
एका पतीने आपल्या पत्नीच्या मारहाणीचा व्हिडीओ तयार करून पोलिसांकडे तक्रार केली,
म...
Continue reading
हरदोई | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून एक अजब व धक्कादायक घटना समोर आली आहे.
येथे एका पतीने आपल्या पत्नीची फक्त आइब्रो सेट केली म्हणून तिला चांगलाच चाप दिला –
थेट ...
Continue reading
हरिद्वार | प्रतिनिधी
उत्तराखंडमधील हरिद्वार-देहरादून महामार्गावर एका महिलेने अचानक महामार्गाच्या मध्यभागी
येऊन गाड्यांसमोर उभी राहत जोरदार गोंधळ घातल्याची घटना घडली आहे.
या घटने...
Continue reading
- ईस्टर संडेनिमित्त विविध कार्यक्रम
अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शहर...
Continue reading
अजिंक्य भारत प्रतिनिधी | जानोरीमेळ
निंबा अंदुरा सर्कलमधील गजबजलेल्या मोखा गावात जानोरीमेळ गट ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार कारभाराचा प्रत्यय
सध्या ग्रामस्थांना येत आहे. ऑक्टोबर २०२४...
Continue reading
वणीसह परिसरात दि. 18 ला 5 वाजताच्या दरम्यान पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी
लावली त्यात शहर तसेच परिसरात मोठे नुकसान झाले असून अनेकांचे घराचे टिनपत्रे, वॉटर टँक, झाडे,
कं...
Continue reading
अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातल्या दहीगाव येथील घटनेत हिंदू समाज बांधवांवर
खोटे व चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ आज तेल्हारा बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले ह...
Continue reading
कमी होत नसल्याची चिन्हे दिसत आहेत. बांगलादेशामधील हिंसक निदर्शनांमध्ये
मृत्युमुखी पडलेल्यांसाठी माजी पंतप्रधान शेख हसीना यांना
जबाबदार धरण्यात आले आहे. या संदर्भात बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय
गुन्हेगारी न्यायाधिकरणात शेख हसीना आणि इतरांविरुद्ध नरसंहार
आणि मानवतेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारी वृत्तसंस्था बीएसएसच्या म्हणण्यानुसार, शेख हसीना यांच्या सरकारने
विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान नरसंहार आणि मानवतेविरुद्ध
गुन्हे केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही तक्रार एका विद्यार्थ्याच्या
वडिलांनी केली आहे, ज्यांच्या मुलाचा आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळ्यांनी मृत्यू झाला होता.
अहवालानुसार, 5 ऑगस्ट रोजी बांगलादेशात झालेल्या आंदोलनादरम्यान
पोलिसांनी केलेल्या गोळीबारात इयत्ता 9 वीचा विद्यार्थी आरिफ अहमद सियामचा
मृत्यू झाला होता. त्याचे वडील बुलबुल कबीर यांनी सर्वोच्च न्यायालयातील
वकिलामार्फत खटला दाखल केला आहे. इंटरनॅशनल क्रिमिनल ट्रिब्युनलचे
उपसंचालक अताउर रहमान यांनी डेली स्टारला सांगितले की,
तक्रार नोंदवण्यात आली आहे आणि या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर,
ते पुढील कार्यवाहीसाठी ट्रिब्युनलच्या मुख्य अभियोक्ता कार्यालयाकडे
अहवाल सादर करतील. शेख हसीना आणि अनेक लोकांवर नरसंहार
आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा आरोप असल्याचे वृत्त संस्थेने दिले आहे.
तक्रारीत शेख हसीना आणि इतरांवर 15 जुलै ते 5 ऑगस्टदरम्यान
सामूहिक हत्या केल्याचा आरोप आहे. दरम्यान, 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना
सरकार पडल्यानंतर देशभरात उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये बांगलादेशात
230 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. नोकऱ्यांमधील वादग्रस्त आरक्षण
व्यवस्थेविरोधात विद्यार्थ्यांच्या आंदोलनापासून सुरू झालेल्या
तीन आठवड्यांच्या हिंसाचारात मृतांची संख्या 560 वर पोहोचली आहे.
या गदारोळानंतर शेख हसीना यांना देश सोडून पळून जावे लागले आणि सध्या भारतात आश्रय घेत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/due-to-sanjay-rauta-rekha-thakurs-comment-left-his-good-side/