दहशतवाद्यांचाही समावेश, भारत अलर्ट मोडवर
सध्या हिंसाचारानं बांगलादेश धुमसत असल्याचं पाहायला मिळत आहे.
आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेशात आंदोलन सुरू होतं.
Related News
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळालं.
त्यानंतर बांगलादेशात मोठा हिंसाचार उफाळून आला.
त्यानंतर तब्बल 15 वर्षांपासून बांगलादेशची धुरा सांभाळणाऱ्या
शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला
आणि देश सोडून पलायन केलं. हिंसक आंदोलकांनी थे
ट शेख हसीना यांचं शासकीय निवास्थान लुटलं.
सध्या बांगलादेशातील घडामोडींकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे हिंसाचार शिगेला पोहोचला आहे.
पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्कराच्या हाती गेली.
मात्र, आंदोलकांनी देशाची सूत्र लष्कराकडे देण्यास विरोध दर्शवला आहे.
हिंसक जमावानं कारागृह देखील सोडलं नाही.
तुरुंगात घुसूनही जमावानं जाळपोळ केली.
या काळात सुमारे 500 कैदी पळून गेले. या कैद्यांमध्ये
अनेक दहशतवाद्यांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.
अशा परिस्थितीत भारतीय लष्करही अलर्ट मोडवर आहे.
आज भारत सरकारच्या वतीनं संसदेत बांगलादेश हिंसाचारावर निवेदन देण्यात आलं.
Read also: https://ajinkyabharat.com/shiv-sena-mla-cji-chidley-at-ineligibility-hearing/