परिसरातील शेतकऱ्यांची मागणी
बाळापूर तालुक्यात सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असून
बाळापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी
Related News
Parineeti Chopra–Raghav Chadha यांच्या लेकाचं नाव जाहीर; अर्थ अतिशय खास, पाहा पहिला फोटो
बॉलिवूड अभिनेत्री Parineeti Chopra आणि आम आदमी पक्षा...
Continue reading
उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद; अनगर नगरपंचायत निवडणुकीत हाय-व्होल्टेज ड्रामा
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत रविवारी घडलेल्या घटनांनी राजकीय तापमान प्रचंड वाढवले आहे. राष...
Continue reading
बाळापूर, ताप्र: शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी आदिवासी जननायक वीर बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती तालुक्यातील विविध शाळा...
Continue reading
बाळापुर : 15 नोव्हेंबर 2025 रोजी बाळापूर शहरात बाळापुर नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष...
Continue reading
Parineeti Chopraशेअर करते “जुगाड मेकअप” रूटीन – १० मिनिटांत दिसा ताजगी आणि तेजस्वी
बॉलिवूड अभिनेत्री आणि नव्या आई Parineeti Chopra तिच्या मेक...
Continue reading
आदित्य रॉय कपूर(Aditya Roy Kapur)चे ४० व्या वर्षीही फिट राहण्याचे गुपित: अंडी आणि प्रोटीनने भरलेले आहार
बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya R...
Continue reading
स्टेनलेस स्टील व ग्लास इलेक्ट्रिक केटल (Kettle): तुमच्या स्वयंपाकघरासाठी कोणता योग्य?
आजकाल इलेक्ट्रिक केटल (Kettle) ही फक्त एक साधी उपकरण नव्हे तर घरा...
Continue reading
दहीपाणी (Buttermilk) रोज पिण्याचे ५ अद्भुत फायदे – तुमचे आरोग्य झपाट्याने सुधारेल!
दुपारी उन्हाळ्यात थंडगार दहीपाणी, म्हणजेच छाछ (Buttermilk) , आपल...
Continue reading
पारंपरिक सौंदर्यात ग्लॅमरस टच:Priyanka Chopra ने इव्हेंटमध्ये जिंकली सर्वांची नजर
बॉलीवूडची अभिनेत्री आणि जागतिक फॅशन आयकॉन Priyanka Chopraपु...
Continue reading
Prem Chopraयांची प्रकृती स्थिर; लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज, चार दशकांच्या सिनेमाच्या कारकिर्दीची आठवण
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेते Prem Chopra य...
Continue reading
वेश्याव्यवसायाच्या जाळ्यात अडकण्याच्या अफवांमुळे आई–वडिलांना होती भीती, पहिल्या सिनेमाच्या ऑफरवर Huma Qureshiने सांगितलं खरं
मुंबई – बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार्या प्रत्येक नवोदित...
Continue reading
Mumbaiच्या नेव्हल डॉक परिसरात दहशतवादी हल्ल्याची धमकी; पोलिस सतर्क
Mumbai – Mumbai पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शुक्रवारी अचानक धमकीचा फोन आल्याने शहरा...
Continue reading
शेतकरी वर्गाकडून होत आहे. बाळापूर तालुक्यातील ग्राम नया अंदुरा,
कारंजा (रम), हाता, अंदुरा, बोरगाव वैराळे, सोनाळा, हातरुण, शिंगोली,
अंत्री मलकापूर, उरळ, मोरगाव सादिजन, कवठा, बहादुरा, निंबा, वझेगाव,
मोखा, काजिखेड, परिसरात संततधार पावसामुळे
खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
मात्र शासनाकडून नुकसान ग्रस्त भागातील पंचनामे करण्याचे
आदेश जाहीर करण्यात आले नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.
सततच्या पावसामुळे शेतातील उडीद, मूग, सोयाबीन, तूर, तिळ आदी
पिकांची नासाडी होत असून कपाशीची पाने झडत असल्याचे दिसत आहे.
याशिवाय शेतात पीक कमी व सार्वत्रिक पाणीच पाणी दिसून येत आहे.
त्यामुळे बाळापूर तालुक्यातील ९० टक्के पिके धोक्यात सापडली असून
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी सध्या
हरवलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी
शासनाच्या विविध योजनेपासून वंचित राहत आहेत.
एकीकडे लालफितीत अडकलेल्या शेतकऱ्यांना आस्मानी संकटाचा
सामना करावा लागत असून बाळापूर तालुक्यांत ओला दुष्काळ जाहीर करावा
अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/akola-katepurna-prakalpat-42-percent-jalsatha/