श्रावण महिन्यातील कावड व पालखी उत्सवाच्या
मिरवणूक मार्ग, सुव्यवस्था आदी नियोजनाबाबत
जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
Related News
Bigg Boss Marathi 6 : दिव्या शिंदेची घराबाहेरची कहाणी; “त्यांनी मला निष्कासित केलं नाही, मी स्वतः बाहेर पडलं”
छोट्या पडद्यावरील नाट्यमय आणि वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करार: तेल खरेदीत मोठा बदल, रशियाला वळण?
अमेरिका आणि भारत यांच्यात अंतरिम स्वरूपाचा व्यापार करार झाल्याची माहिती स...
Continue reading
फाल्गुन 2026 मध्ये होणारी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती
फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणार फाल्गुनचे ग्रहण : खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाची घ...
Continue reading
शेतकर्यांसाठी मोठा दिलासा: RBI बदलणार Kisan Credit Card नियम, मिळणार जास्त कर्ज
देशातील शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रि...
Continue reading
अजित पवारांच्या पार्थिवासमयी विलिनीकरणाची घाई कोणी केली? सुनील तटकरे यांचा जोरदार पलटवार
राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं असू...
Continue reading
Cheque किंवा EMI Bounce झाल्यास 2 वर्षांचा तुरुंगवास? कायदा काय सांगतो? सविस्तर माहिती वाचा…
Cheque Bounce Rules : चेक बाऊंस म्हणजे किरकोळ चूक नाही, तर गंभीर कायदेशीर परिणामांना ...
Continue reading
Gold Ring : १ ग्रॅम सोनं खूप कामाचं! एका ग्रॅमची अंगठी तयार होते का? किती रुपये लागतात? जाणून घ्या सविस्तर
सध्या देशात सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रम...
Continue reading
‘The Simpsons’ने एपस्टीन फाइल्सची भविष्यवाणी केली होती का? इंटरनेटवर पुन्हा पेटलेल्या कट-सिद्धांतांची सखोल तपासणी
जगातील सर्वात दीर्घकाळ चालणाऱ्या अॅनिमेटेड मालिकांपैकी एक असलेल्...
Continue reading
नियोजन भवनात २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
श्रावणाला ५ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून,
या काळात अकोला जिल्ह्यात शहरी, तसेच ग्रामीण भागात कावड
व पालखी उत्सव साजरा करण्यात येतो.
श्रावणात ५ ऑगस्टला पहिला, १२ ऑगस्टला दुसरा,
१९ ऑगस्टला तिसरा (श्रीक्षेत्र धारगड यात्रा) आणि २६ ऑगस्टला
चौथा श्रावण सोमवार येतो. या कालावधीत भाविक गांधीग्राम येथील
पूर्णेच्या पात्राजवळ मोठ्या संख्येने एकत्र येतात व कावड जलाने भरून
श्री राजराजेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतात.
या उत्सवाच्या अनुषंगाने शहरात आपातापा नाका, रेल्वे पूल, शिवाजी महाविद्यालय,
अकोट स्टँड, मामा बेकरी, बियाणी चौक, कापड बाजार, सराफा लाइन,
गांधी चौक, कोतवाली चौक, लोखंडी पूल, काळा मारोती वळण,
जयहिंद चौक ते राजराजेश्वर मंदिरापर्यंत कायदा व सुव्यवस्था, बंदोबस्त
तसेच इतर आपत्कालीन सोयी-सुविधा पुरविणे आवश्यक आहे.
त्यादृष्टीने बैठकीत चर्चा होणार आहे. विविध विभागांचे अधिकारी व कावड पालखी,
शिवभक्त मंडळाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहतील.
Read also: https://ajinkyabharat.com/akola-farmers-still-waiting-for-peak-loan/