अकोल्यातील डाबकी रोड भागातील महत्वाचा असलेल्या
कॅनॉल रस्त्याचे सुमारे पंचवीस ते तीस वर्षापासून
रस्त्याचे कामे प्रलंबित आहे.
Related News
The 50 : ग्रँड फायनलमध्ये मिस्टर फैसू, शिव ठाकरे, रजत दलाल आणि इमॉर्टल काका टॉप 4 मध्ये; अंतिम फेरी शूट होणार फेब्रुवारी 19 रोजी, प्रसारित होणार 22 मार्च रोजी
रिऐलिटी शो दि 50
Continue reading
Nagpur News : प्रियंका गुल्हाने यांनी आपल्या पती, नागपूरच्या सिव्हिल इंजिनीअर नितिन गुल्हानेच्या परदेशातील तुरुंगातील अडचणीवर लक्ष वेधण्यासाठी महार...
Continue reading
रिकव्हरी एजंटचे गैरवर्तन आणि गुंडगिरी : RBI ने आणले नवे नियम
RBI ने ठरवले 6 कठोर नियम : कर्ज वसुलीच्या नावाखाली होत असलेल्या अमानुष...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती...
Continue reading
Metro Pillar Collapse Mumbai घटनेत मुलुंड येथे मेट्रो लाइन 4 चा स्लॅब रिक्षा व वाहनांवर कोसळून 3-4 जखमी. बांधकाम सुरक्षा, वाहतूक क...
Continue reading
सांगली जिल्हा परिषदेतील राजकीय भूकंप: शिंदे गट आणि अजित पवार गट महाविकास आघाडीसोबत युती करणार?
सांगली – राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी हलचल पाहायला मिळत आहे.
Continue reading
Gold Ring : १ ग्रॅम सोनं खूप कामाचं! एका ग्रॅमची अंगठी तयार होते का? किती रुपये लागतात? जाणून घ्या सविस्तर
सध्या देशात सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रम...
Continue reading
“The 50”: वंशज सिंगचा मोठा ‘कमबॅक’ — रिअॅलिटी शोमध्ये थरारक वळण!
टीव्हीवरील चर्चेचा विषय बनलेला आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा रिअॅलिटी शो “The 50
Continue reading
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अळोशी आणि कळोशी गावांच्या शेतशिवारात वन्यजीव प्राणी रोही यांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी...
Continue reading
Vastu Shastra : स्वयंपाकघरात चुकूनही ठेवू नका या चार गोष्टी, नाहीतर घरात कधीच टिकणार नाही पैसा
स्वयंपाक...
Continue reading
शुक्राचा कुंभ राशीत प्रवेश: कोणाचे नशीब चमकणार आणि प्रेमात कोणाला मिळणार यश ?
6 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश...
Continue reading
या रस्त्या करिता आमदार बच्चू कडू हे
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असताना
त्यांनी सदर रस्त्याच्या कामाकरीता
निधी उपलब्ध करून दिला होता.
मात्र या रस्त्यावर केवळ खडीकरण करण्यात आले
रस्त्याच्या दोन्हीही बाजूला नदीचे बांधकाम करण्यात येत आहे.
मात्र हे काम अतिशय मंद गतीने सुरू असून
काही भागात हेतुपुरस्सर नालीचे बांधकाम थांबवण्यात आले आहे.
जर मोठ्या प्रमाणात पाऊस जर झाला
तर नागरिकांच्या घरामध्ये तसेच रस्त्यावर पाणी साचत आहे.
त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
सदर प्रकरणात प्रशासनाने लक्ष न दिल्यास
महानगरपालिकेच्या परिसरात नालीचे घाण पाणी
व चिखल टाकून महानगरपालिकेच्या परिसरातच
आंदोलन करण्यात येईल,
असा इशारा प्रहार संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/nationalist-congress-party-sharadchandra-pawar-pakshachaya-ladhyala-yash/