भारतात गेल्या पाच वर्षांत वाघाच्या हल्ल्यात एकूण ३०२ जणांचा बळी गेला आहे.
यातील ५५ टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
तर २०२३ या एका वर्षात भारतातील १६८ वाघ मृत्युमुखी पडले असून
Related News
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री: राजकारणातील नवीन वळण आणि संजय राऊतांचा इशारा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मित निधनानंतर महाराष्ट्राच्या राजक...
Continue reading
संजय शिरसाट यांचे राज्यातील राजकीय घडामोडींवर विधान: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी, माणसापेक्षा खुर्ची महत्वाची!
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पव...
Continue reading
Sanjay Raut: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची घाई आणि राजकीय थरार
राज्यातील राजकीय घडामोडी मागील २४ तासांत अतिशय वेगाने पुढे सरकल्या आहेत. उपमुख्यमंत्री
Continue reading
अजित पवार यांच्या अकस्मित निधनाने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला; गायक राहूल वैद्यच्या शेवटच्या आठवणी व्हिडीओद्वारे समोर
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित...
Continue reading
मोठी राजकीय घडामोड: सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री
मोठी राजकीय घडामोड | सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार...
Continue reading
चंद्रपूर महापालिका: महापौर पदासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद, नगरसेवक अपहरणाचा धक्कादायक प्रयत्न
चंद्रपूर महापालिकेत महापौर पदासाठी सत्तेवर तणाव वाढत ...
Continue reading
विपुल अमृतलाल शाहच्या ‘द केरळ स्टोरी २: गोज बियॉन्ड’चा टीझर प्रदर्शित; भीती, संघर्ष आणि नारी सामर्थ्याची कहाणी
विपुल अमृतलाल शाह यांच्या प्रोडक्शन हाऊसक...
Continue reading
"बारामती विमान अपघातानंतर खासगी जेटमधील इंधन, त्याचा वापर, विमा संरक्षण आणि फ्लाइट क्रॅश नंतर फायरबॉल कसा तयार होतो याविषयी संपूर्ण माहिती."
खासगी ज...
Continue reading
अजित पवार अंत्यसंस्कार: काटेवाडीवर अलोट जनसागर, राज्यभर भावूकता
Continue reading
Ajit Pawar Plane Crash: बारामती विमान अपघात आणि महाराष्ट्रावर पसरणारी शोककळा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच...
Continue reading
Ajit Pawar Plane Crash : बारामती विमानतळाचा भोंगळ कारभार आणि सुरक्षा प्रश्न उघड
Continue reading
अजित पवार विमान अपघात: बारामतीत शोककळा, माजी मंत्र्यांना सर्वात आधी समजले अपघाताचे वृत्त
बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवा...
Continue reading
त्यातही राज्यातच सर्वाधिक, ५२ मृत्यू झाले आहेत.
त्यामुळे महाराष्ट्रातील व्याघ्रसंवर्धन उपाययोजनांबाबत
गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
महाराष्ट्रात वाघ आणि बिबटेच नव्हे, तर अस्वल आणि
इतर प्राण्यांच्या हल्ल्यातही मानवी मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.
जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातही
४२६ मानवी मृत्यू आणि तीन हजार २२५ जण जखमी झाले.
आठवड्याला सरासरी एक मृत्यू आणि १२ जखमी असे हे प्रमाण आहे.
चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन जिल्हे मानव-वन्यजीव संघर्षामुळे जास्त प्रभावित आहेत.
२०२३ मध्ये या दोन जिल्ह्यांत वाघ, बिबटे आणि अन्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात
३८ जणांनी जीव गमावला. संघर्षाचा हा आलेख
दशकाहून अधिक काळापासून वाढत असताना केवळ निधीत सातत्याने वाढ करण्याव्यतिरिक्त
ठोस उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत.
संघर्षात वन्यप्राण्यांचेही जीव जातात.
१ जानेवारी ते ३० जून या सहा महिन्यांच्या कालावधीत
भारतात एकूण ७६ वाघ मृत्युमुखी पडले,
त्यातील १४ वाघांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे.
वन्यजीव संघर्षामुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या
भागांत प्रभावी उपाययोजनांची तातडीने गरज आहे.
मात्र, त्यात वनखात्याच्या नियोजनाचा अभाव दिसत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/ottiver-will-be-able-to-watch-superhit-munjya-someday/