विधानसभेला त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणारच; ममता बॅनर्जींचा शब्द
उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह हिसकावला गेला, ते अनैतिक होते.
तरीही उद्धव ठाकरे वाघासारखे लढले ही गोष्ट मला आवडली.
Related News
शिवसेनेच्या उपाध्यक्ष आणि विधानसभेतील महिला आमदार नीलम गोऱ्हे यांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. या आरोपांमध्ये सांगितले होत...
Continue reading
20 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर झेपावला; ब्लू क्लाउड सॉफ्टटेकला सरकारकडून पहिली मोठी ऑर्डर
शेअर बाजारात नेहमीच कमी किमतीचे पेनी स्टॉक्स गुंतवणूक...
Continue reading
मुंबई, महाराष्ट्र – राज्याच्या राजकारणात सध्या मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या आतल्या राजकीय वातावरणात तणाव वाढत असल्याचे संकेत दिसत आहेत. खासदारांच्या नाराजीमु...
Continue reading
कोलकाता: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने शुक्रवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात पक्षाने भविष्यातील सरकारच्या धोरणांची रूपरेषा मांडली असून,...
Continue reading
अकोल्यात धक्का ! उबाठाचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे आणि चार नगरसेवक – सागर भारुका, मनोज पाटील, सोनाली सरोदे, सुरेखा काळे – यांनी Eknath Shinde यांच...
Continue reading
लोकसभा स्पीकर ओम बिरला यांच्या अध्यक्षतेखाली, बजेट सत्रादरम्यान अनुशासनभंगाच्या आरोपाखाली निलंबित केलेल्या ८ विरोधी खासदारांचा निलंबन तात्काळ रद्द करण...
Continue reading
निवडणूक आयोगाने आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकींची घोषणा केली आहे. या पाच राज्यांमध्ये मतदानाचे वेळापत...
Continue reading
काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यातच अनेक नेते भाजपात प्रवेश
महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा मोठा घमासान झाला आहे. काँ...
Continue reading
उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंच्या निसर्गोपचार केंद्रावर खोचक टोला; मानसोपचार केंद्रावर टीका
उद्धव ठाकरें यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दर...
Continue reading
शरद पवार राज्यसभा निवडणूक 2026 साठी महाविकास आघाडीने घेतलेले निर्णायक पाऊल आणि काँग्रेसची राजकीय अट, अजित-पवार गटांच्या विलिनीकरणाचा मुद्दा, उद्धव ठाक...
Continue reading
रोहित पवार भावूक: अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्तावावर सभागृहात उभे राहून केले भावपूर्ण भाष्य
महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक प्रसंग घडला, जेव्हा रा...
Continue reading
Mukul Roy Death : माजी रेल्वेमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे संस्थापक सदस्य मुकुल रॉय यांचे 71 वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या ...
Continue reading
मी आता विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी येईन,
असे वक्तव्य तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
ममता बॅनर्जी यांनी केले.
ममता बॅनर्जी शुक्रवारी मुंबईत आल्या होत्या.
यावेळी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
यानंतर त्या सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
तत्पूर्वी मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
मी नेहमी मुंबईत येते तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटते.
आता मुकेश अंबानी यांनी मला निमंत्रित केले आहे, म्हणून मी मुंबईत आले आहे,
असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
केंद्रातील मोदी सरकार स्थिर नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
मात्र, हे सरकार अस्थिर करण्यासाठी तुम्ही चंद्राबाबू नायडू
किंवा नितीश कुमार यांच्या संपर्कात आहात का, असा प्रश्न ममता यांना विचारण्यात आला.
त्यावर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जाऊन मी काहीच करणार नाही, असे सांगितले.
मी कोणाच्याही संपर्कात नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
Read also: https://ajinkyabharat.com/akshay-kumarla-coronachi-lagan/