विधानसभेला त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणारच; ममता बॅनर्जींचा शब्द
उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह हिसकावला गेला, ते अनैतिक होते.
तरीही उद्धव ठाकरे वाघासारखे लढले ही गोष्ट मला आवडली.
Related News
शिवसेना फुटीच्या खटल्याला मोठे वळण! राष्ट्रीय कार्यकारिणीवरून कपिल सिब्बलांचा शिंदे गटाला सवाल
नवी दिल्ली : शिवसेना नेमकी कुणाची, पक्षावरील नियंत्रण क...
Continue reading
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद, मुख्य नेतेपद कायदेशीर की बेकायदेशीर? कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने खळबळ; सुप्रीम कोर्ट म्हणालं, ‘जमिनीवरचं सत्य पाहायचं ...
Continue reading
शिवसेना प्रकरणात मोठा ट्विस्ट! 3 मुद्द्यांवर कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सवाल
मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर पक्ष आणि पक्षचिन्हावरून निर्माण झालेल्य...
Continue reading
अनिशा माजगावकर पुन्हा मनसेत सक्रिय, भांडूपच्या जागेवर राज ठाकरेंची खंत
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने निर्माण झालेल्या नव्या राजकीय समीकरणांमध्ये...
Continue reading
Mamata Banerjee : धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, चिखलफेक आणि चप्पल-बूट भिरकावले; बंगालमध्ये खळबळ
पश्चिम बंगालच्या
Continue reading
Uddhav Thackeray: GenZ शी बोलण्याआधी भागवतांनी अमित शाहांचा राजीनामा घ्यायला हवा होता; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
GenZ : राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा ए...
Continue reading
शिवसेना कोणाची? खटला सुप्रीम कोर्टात सुरू असताना उद्धव ठाकरेंचं जनतेला मोठं आवाहन; मोदी-शिंदे भेटीवरून जोरदार हल्लाबोल
शिवसेना कोणाची, यावरून सुरू अस...
Continue reading
शिवसेना कोणाची? PM मोदी आणि फुटीर खासदारांच्या भेटीवरून संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या न्यायालयीन...
Continue reading
शिवसेना कुणाची? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाचा सुप्रीम कोर्टात उल्लेख; न्यायमूर्तींच्या निरीक्षणांनी वाढली उत्सुकता
शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर ...
Continue reading
मी आता विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी येईन,
असे वक्तव्य तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
ममता बॅनर्जी यांनी केले.
ममता बॅनर्जी शुक्रवारी मुंबईत आल्या होत्या.
यावेळी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
यानंतर त्या सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
तत्पूर्वी मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
मी नेहमी मुंबईत येते तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटते.
आता मुकेश अंबानी यांनी मला निमंत्रित केले आहे, म्हणून मी मुंबईत आले आहे,
असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
केंद्रातील मोदी सरकार स्थिर नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
मात्र, हे सरकार अस्थिर करण्यासाठी तुम्ही चंद्राबाबू नायडू
किंवा नितीश कुमार यांच्या संपर्कात आहात का, असा प्रश्न ममता यांना विचारण्यात आला.
त्यावर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जाऊन मी काहीच करणार नाही, असे सांगितले.
मी कोणाच्याही संपर्कात नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
Read also: https://ajinkyabharat.com/akshay-kumarla-coronachi-lagan/