महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.
यंदाची विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.
या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी
Related News
तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागातील रस्ताचे कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडु
हिंगणा निंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला आले तलावाचे स्वरूप
अकोल्याच्या हिरपूर गावात अंत्यसंस्कारांनाही मिळत नाही सन्मान; पावसाळ्यात मृतदेह नाल्यातून वाहून नेतात गावकरी
उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत तक्रार करूनही रस्ता अपूर्णच गावकऱ्यांचा संताप. गावातील बस सेवा खंडित.
महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत
धावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, गुन्हा दाखल
राज ठाकरे यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त इशारा : ‘माझ्या परवानगीशिवाय नका बोलू मीडिया वा सोशल मीडियावर’
एक पाऊल स्वच्छते कडे ग्राम पंचायत चे अभियान!
मरण यातना : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नाल्याचे पाणी पार करावे लागते!
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीनं अद्याप आपला फॉर्म्युला निश्चित केलेला नाही.
महाविकास आघाडीच्या भागीदारांनी समान संख्येनं जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
महाविकास आघाडीशी संबंधित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
288 सदस्यांच्या आगामी राज्य विधानसभा निवडणुकीसाठी
आघाडीतील भागीदार- काँग्रेस, NCP (SP) आणि शिवसेना (UBT)
यांनी मान्य केलेला फॉर्म्युला 96 : 96: 96 आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटला आहे.
महाविकास आघाडीत कोणीही लहान किंवा मोठा भाऊ नसणार,
समान जागांवर आगामी विधानसभा लढवण्याच्या निर्णयावर
महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी दुजोरा दिल्याची माहिती मिळतेय.
नाव न घेण्याच्या अटीवर महाविकास आघाडीतील एका
ज्येष्ठ नेत्यानं बोलताना सांगितलं की, “जागावाटपाचा
ठरल्यानंतर महाविकास आघाडीतील तीन मुख्य पक्ष
त्यांच्याशी संबंधिक इतर घटक पक्षांना
आपापल्या वाट्यातील जागा देतील. म्हणजे, काँग्रेस
समाजवादी पक्षाला, शरद पवार शेतकरी आणि कामगार
पक्ष आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि डावे पक्षांना आपल्या
वाट्याच्या जागा देतील. तसेच, जर प्रकाश आंबेडकरांची
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत युती
करण्यासाठी इच्छुक असेल, तर महाविकास आघाडीच्या
नेत्यांनी त्यांनाही सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.”
Read also: https://ajinkyabharat.com/south-africa-in-semi-finals/