आपल्यापैकी बहुतेकांना पावसाळा आवडतो.
एप्रिल व मेच्या उष्णतेपासून आपल्याला विश्रांती मिळते.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
या ऋतूमध्ये आपल्याला फिरण्याचा व नवनवीन पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असतो.
पावसाळा हा ऋतू कितीही अल्हादायक असला तरी
फॅशनप्रेमींसाठी हा कंटाळवाना असतो.
सततच्या पावसामुळे आपले कपडे भिजतात
त्यामुळे आपण केलेली फॅशन काही फारशी आपल्याला तेव्हा शोभत नाही.
अशावेळी आपण कोणते कपडे परिधान करायला हवे
व कोणते टाळायला हवे हे जाणून घेऊया.
१. पावसाळ्यात आपल्या अंगावर सतत पाणी व चिखल उडत असतो.
त्यामुळे आपण वैतागतो
यात आपले कपडेही खराब होतात
अशावेळी आपण गुडघ्यापर्यंत कपडे घालायला हवे.
यात आपण मिडी कपडे, स्केटर स्कर्ट किंवा शॉर्ट्सचा विचार करु शकतो.
जर पँट घालायची असेल तर क्रॉप केलेली पॅंट निवडणे चांगले असेल.
२. आपल्याला पारंपारिक लूकचे कपडे घालायचे असतील
तर पावसाळ्यात सलवार व पटियाला घालणे टाळा.
त्याऐवजी आपण लेगिंग्ज किंवा चुरीदारांसह
लहान कुर्तीची निवड करु शकतो.
यात आपण लांब दुपट्टे, स्कार्फ किंवा स्टोलचा वापर करु शकतो.
३. पावसाळ्यात श्रग्स देखील घालू शकतो.
अशावेळी आपण पांढरे आणि हलक्या रंगाचे टी-शर्ट घालू शकतो.
आकर्षक पॅटर्नच्या श्रग्सवर लेयरिंग करून,
आपण त्यावर कोणताही शर्ट घालू शकतो.
या ऋतूमध्ये किमोनो आणि काफ्तान श्रग्स चांगले दिसतात.
४. पावसाळ्यात जीन्स लवकर सुकत नाही
त्यासाठी आपण पर्याय म्हणून पलाझो किंवा
कोणत्याही रुंद-हेम्ड बॉटम्स घालू शकतो.
योग्य पोशाखाबरोबरच पावसात सुरक्षित आणि आरामदायी शूज घालावेत.
कोणत्याही बंद शूजप्रमाणे स्टिलेटोस आणि
टाच न दिसणारे शूज घाला.
यामध्ये मखमली किंवा लेदर शूज घालणे टाळा.
५. सोल्ड आणि चमकदार रंगाचे फ्लिप-फ्लॉप देखील
पावसाळ्यासाठी योग्य पर्याय आहेत.
आपले पाय बॅक्टेरियापासून वाचवण्यासाठी
आणि त्यांना कोरडे ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ मोजे घाला.
Read also: पावसाळ्यात अशी राखा केसांची निगा.. (ajinkyabharat.com)