गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या
अमरावतीच्या बेलोरा विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
Related News
सोशल मीडियाच्या युगात प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक विविध प्रकारचे व्हिडीओ तयार करताना दिसतात. रील्स, व्लॉग्स आणि शॉर्ट व्हिडीओंच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी लाखो फॉलोअर्स कमावत आहे...
Continue reading
ATM मध्ये पैसेच निघेनात… भर उन्हात लोकांच्या रांगा; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात नागरिक त्रस्त
लातूर | प्रतिनिधी
राज्यातील काही भागांमध्ये सध्या एटीएममधील चलन तुटवड्याची गंभीर स...
Continue reading
सातारा – राज्यातील अपघातांची वाढती घडामोडी आणखी एक हृदयद्रावक घटना सामोऱ्या आणल्या आहेत. सातारा तालुक्यातील कासरतळे गावात शुक्रवारी रात्री एक भयंकर अपघा...
Continue reading
विराट कोहली, प्रियांका चोप्राला मोठा धक्का; रातोरात गायब झाले लाखो Instagram फॉलोअर्स, कारण समोर
सोशल मीडियाच्या जगात फॉलोअर्सची संख्या ही सेलिब्रिटींच्या लोकप्रियतेचं मोठं मोजमाप...
Continue reading
वादाच्या आधीच इशारा दिला होता! Samay Rainaचा खुलासा – “कपिल सर म्हणाले होते, काहीतरी वाईट होणार”
Continue reading
सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे माहितीचा प्रसार वेगाने होत असला, तरी त्याचबरोबर गैरवापराच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. अशाच एका धक्कादायक प्रकरणात, देशाचे पंतप्रधान
Continue reading
प्रसिद्ध युट्यूबरच्या घरात धक्कादायक प्रकार; कूकच्या घृणास्पद कृत्याचा CCTV फुटेज व्हायरल
सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले युट्यूबर लखन अर्जुन रावत आणि त्यांची पत्नी नीतू बिष्ट सध्या...
Continue reading
रात्रीच्या जेवणासाठी काय योग्य? दही भात की लिंबू भात—पचनासाठी कोण अधिक हलका, तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
भारतीय आहारात साधेपणा आणि आरामदायी जेवणाला विशेष महत्त्व आहे. दिवसभराच्या धाव...
Continue reading
त्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्यावतीने
हे विमानतळ सुरू करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत.
जुलै अखेर किंवा ऑगस्ट महिन्यात या विमानतळावरून
उड्डाण सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमरावती शहरात विमानतळ बांधकामास सुरवात करण्यात आली होती.
मात्र गेल्या काही वर्षांपासून येथील कामाचा वेग मंदावला होता.
दरम्यान माजी मंत्री सुनील देशमुख यांनी
बेलोरा विमानतळाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला होता.
त्यानुसार आता काम पूर्णत्वास होत आले आहे.
विमानतळावरील धावपट्टीचे काम पूर्ण झाले,
तर टर्मिनल इमारतीसह अन्य कामे सुरू आहेत.
येत्या दीड- दोन महिन्यात विमानतळाचे संपूर्ण काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
अनेक वर्षांपासून सुरु असलेले काम पूर्णत्वास येत असून
या विमानतळावरून देखील विमानाचे उड्डाण लवकरच होण्याची शक्यता आहे.
दरम्यान एटीआर- ७२ किंवा
इतर विमान अमरावती विमानतळावरून टेक ऑफ करू शकतात.
त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.
येथे पोलिस चौकीही बांधण्यात येणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/inspiring-work-on-childrens-rights/