पातूर तालुक्यातील पिंपळडोळी, चिंचखेड आणि आलेगाव परिसरातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
सोयाबीन बियाण्याची तीन वेळा पेरणी करूनही अतिवृष्टीमुळे बियाणे उगवले नाही, परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तहसीलदार राहुल वानखडे यांना निवेदन देत तत्काळ नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहेमुख्य मुद्दे:
Related News
बिग बॉस मराठी 6 : “मी तिला पटवणार” – विशालच्या रणनीतीमुळे बिग बॉसच्या घरात तणाव वाढला!
डिफेन्स शेअर्सने बाजारातील घसरणीला दिला उत्तर; काही स्टॉक्स 13% पर्यंत वाढले
T20 World Cup 2026: भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानवर 50 लाखांचा दंड ठोठावला!
अमेरिका-इस्रायलचा इराणवर प्रचंड हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांची भयंकर चेतावणी
रंगांच्या उत्सवात गॅझेट्स सुरक्षित ठेवण्यासाठी 10 वॉटरप्रूफ उपाय
‘The 50’ : वादानंतर सिवेतने दिली वंशजसाठी भावनिक माफी; प्रेक्षकही झाले भावूक
EPFO 2025-26: नोकरदारांसाठी मोठी बातमी, पीएफवर 8.25% व्याजदर कायम!
अमेरिकेचे एफ-15 जेट इराणने नाही, तर कुवेतच्या चुकीमुळे पाडले गेले
मध्य-पूर्वेत तणाव उफाळला: अमेरिका-इस्रायल-इराण संघर्ष भयंकर स्वरूपात
इराण-यूएई युद्ध: जालना खासदार डॉ. कल्याण काळे दुबईत अडकले, सुरक्षिततेची माहिती मिळाली
२५-२६ जून रोजी १४५ मिमी अतिवृष्टी
नंतर सलग आठवडा जुलैमध्ये जोरदार पाऊस
तीन वेळा पेरणी करूनही पिके उगवली नाहीत
शासनाकडून आर्थिक मदतीसाठी पंचनाम्यांची मागणी
निवेदनावर स्वाक्षऱ्या:
सागर देशमुख, इसुब खान, दिलीप ताजने, अयुफ खान, सखाराम गावंडे, तुकाराम ढोके, सुधाकर धाईत, किशोर ताजने, वर्धमान ताजने, मिलिंद सरकटे आणि अन्य शेतकरी उपस्थित होते.
सततच्या हवामान बदलांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढत असून शासनाने तत्काळ मदत जाहीर करून पंचनामे पूर्ण करावेत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/deorifata-complex-both-motorcycalini-samorasamore/
