गावात मृत्यू म्हणजे केवळ शोक नाही,
तर एक त्रासदायक प्रवासाची सुरुवात होते.
नाल्याच्या दुर्गंधी पाण्यातून वाहत,
Related News
“मी ब्रिजभूषण प्रकरणातील सहा पीडितांपैकी एक आहे” – Vinesh Phogat चा खळबळजनक आरोप; रेसलिंगमध्ये पुनरागमनापूर्वी मोठा वाद
भारताची आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये...
Continue reading
इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला तब्बल एक लाखांहून अधिक वऱ्हाडी; शाही सोहळा ठरला चर्चेचा विषय
प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार
Continue reading
इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा विवाहसोहळा ठरला चर्चेचा विषय; संस्कृती जपल्याचे कौतुक तर खर्चावरून पुन्हा टीका
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार
Continue reading
इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा शाही विवाहसोहळा: मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्र्यांपर्यंत दिग्गजांची हजेरी | पाहुण्यांची मोठी यादी चर्चेत
(Sangamner Wedding News: 100 एकरांवर भव्य विवाह...
Continue reading
अमेरिकेचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब! ट्रम्प यांच्या नव्या घोषणेनं जगात खळबळ | युरोपियन कार-ट्रकवर 25% कर लागू
(USA Trade Policy Update: डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, जागतिक अर्थव्यवस्...
Continue reading
कलिंगडाबाबत मोठी चर्चा: कापलेलं टरबूज किती दिवस ताजं राहतं? आरोग्यास धोका किती? संपूर्ण माहिती
(Watermelon Facts: मुंबईतील घटनेनंतर कलिंगडाबाबत भीतीचे वातावरण)
मुंबईतील पायधुनी प...
Continue reading
सोन्याच्या दरात मोठा बदल: 10 ग्रॅम सोनं खरेदी करायचं असेल तर किती पैसे मोजावे लागतील? | संपूर्ण अपडेट
(Gold Rate Update: अमेरिका-इस्रायल संघर्षाचा जागतिक बाजारावर परिणाम)
जगभरात ...
Continue reading
ठाकरे गटात मोठी खळबळ: परभणी जिल्हा प्रमुखाची तडकाफडकी उचलबांगडी | पडद्यामागील राजकारण काय?
(शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात संघटनात्मक बदल, राजकीय हालचालींना वेग)
राज्याच्या र...
Continue reading
धक्कादायक 2026 पासपोर्ट क्रमवारी जाहीर: सिंगापूर जगात अव्वल, भारत 80व्या स्थानी, पाकिस्तानची घसरण कायम
जगातील नागरिकांना व्हिसाशिवाय किती देशांमध्ये प्रवास करता येतो, यावर आधारित ...
Continue reading
मृतदेहाला शेवटचा मुक्काम मिळतो.हिरपूर गावातील तरुण सुमित गावंडे यांचे अकस्मित निधन झाले आहे.
त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी शोकाकुल नातेवाईक व गावकरी मंडळींना नाल्याच्या पाण्यातून जावे लागले,
ही अत्यंत दुर्दैवी व मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. गावात पायाभूत सुविधांचा अभाव
असल्यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळीही लोकांना पाण्यातूनच जावे लागले
जास्त पाणी असल्यास तर परिस्थिती आणखी बिकट,
पाण्याचा प्रवाह वाढतो, वाटेचा पत्ता हरवतो,
शेवटी मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना जीव मुठीत धरून
कमरेच्या वर असलेल्या पाण्यातून अंत्यसंस्कारासाठी जावे लागते.
गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ स्मशानभूमीपर्यंत
रस्ता व पुलासाठी मागणी करत आहेत,
पण यंत्रणा नेहमीप्रमाणे “होईल… पाहू…”
इतकंच उत्तर देत आली आहे.
आज गरज आहे ती केवळ पूल किंवा रस्ता नव्हे,
तर माणुसकीच्या दृष्टीकोनाची…
मृत्यू हा शेवट असतो, पण त्या शेवटाचा सन्मान असायला हवा.
गावकऱ्यांनी आवाज
“मरण यातना संपवा, स्मशानभूमीपर्यंत सन्मानाचा रस्ता द्या!”
Read Also : https://ajinkyabharat.com/kanwad-yatremula-delhi-dehradun-national-mahamarg-wahtukisathi-closed-11-zulipasoon-regulation/